बंगालची अराजकाकडे वाटचाल !

‘बंगालमध्ये जी अनागोंदी माजली आहे, ती लक्षात घेता तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी’, अशी मागणी विविध राजकीय पक्ष आणि संघटना यांच्याकडून केली जात आहे.

हिंदूंची मंदिरे पाडून बांधलेल्या मशिदींना हटवण्यासाठी हिंदूंचा लढा चालूच रहाणार !

केवळ काशी, मथुरा येथील मंदिरे कह्यात घेण्यावर न थांबता अन्य मंदिरांसाठीही हिंदूंनी लढा देण्यासाठी संघटित व्हावे !

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारी आणि अन्य नैसर्गिक आपत्ती स्वतःचे अक्राळविक्राळ रूप दाखवत आहेत. अशा स्थितीत देवताच आपले रक्षण करू शकतात. यासाठी स्थानदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, कुलदेवता, तसेच गुरु या सर्वांची कृपा अत्यंत आवश्यक आहे.

सुदर्शनयागाच्या वेळी स्वर्गलोकातील देवतांनी सप्तर्षींच्या संमतीने सनातनच्या तिन्ही गुरूंच्या घेतलेल्या परीक्षेत तिन्ही गुरु उत्तीर्ण झाल्यामुळे श्रीविष्णूने पाठवलेले सुदर्शनचक्र तिन्ही गुरूंना प्राप्त होऊन त्यांनी ते धारण करणे  !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त १९.५.२०२२ या दिवशी आश्रमात झालेल्या सुदर्शनयागाच्या वेळी सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.

प्रेमळपणा, सहजता आणि स्वतःला पालटण्याची तीव्र तळमळ असणाऱ्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया सिरियाक वाले (वय ४२ वर्षे) !

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया सिरियाक वाले यांच्यातील प्रेमळपणा, निर्मळता, सहजता आणि मनमोकळेपणा या गुणांमुळे सर्वांना त्या हव्याहव्याशा वाटतात. ‘जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला’, या काव्यपंक्तींप्रमाणे त्यांचे आहे.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा आश्रमातील ‘चुकांच्या फलका’प्रतीचा भाव आणि त्यांनी चुकांच्या फलकाचे सांगितलेले महत्त्व !

आश्रमातील चुकांच्या फलकाचे महत्त्व जेव्हा सर्वांना कळेल, तेव्हा घरोघरी देव्हाऱ्यात देव असतात, तसे प्रत्येकाच्या घरात साधनेत साहाय्य होण्यासाठी हा फलक लावलेला असेल आणि तेव्हा ‘समाजातही सर्वांनी साधनेला आरंभ केला’, असे खऱ्या अर्थाने म्हणता येईल !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करणारे एस्.एस्.आर्.एफ.चे पू. देयान ग्लेश्चिच यांना श्री सरस्वतीदेवीकडून ज्ञानयोगाविषयी मिळालेले ज्ञान

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एका देवीचा यज्ञ करण्यात येत होता. त्या वेळी मी तेथे उपस्थित होतो. तेव्हा मला सूक्ष्मातून श्री सरस्वतीदेवीचे दर्शन झाले.

पू. (सौ.) योया वाले यांनी संतपद प्राप्त केल्यावर साधकाला त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

पू. योयाताईंना त्यांच्या संत सन्मानाच्या वेळी घातलेल्या फुलांच्या हारातील चैतन्य सर्व साधकांना मिळावे; म्हणून तो भोजनकक्षातील फलकाजवळ ठेवण्यात आला होता. त्या हाराकडे बघून मला एका संतांच्या सत्संगात जाणवलेले चैतन्य अनुभवता आले.’