धर्मांतराची केंद्रे असलेल्या कॉन्व्हेंट शाळांची केंद्र सरकारने चौकशी करावी ! – कर्नल राजेंद्र शुक्ला, सेवानिवृत्त अधिकारी, भारतीय सेना

कॉन्व्हेंट शाळांचे आर्थिक स्रोत काय आहेत ? किमान सध्याच्या केंद्र सरकारने तरी धर्मांतराची केंद्रे असणार्‍या कॉन्व्हेंट शाळांची चौकशी करायला हवी !

बंगालमधील ‘हिंदु सभे’च्या ‘ऑनलाईन’ बैठकीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

येथील ‘हिंदु सभा’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या ‘ऑनलाईन’ बैठकीमध्ये हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी सहभाग घेतला. या वेळी श्री. गवारे यांनी समितीच्या कार्याविषयी सर्वांना अवगत केले…

भोंग्यांच्या विरोधातील आंदोलन चालूच राहील ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

जो आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी आग्र्याहून निघाला त्याच्या कबरीवर जाऊन एम्.आय.एम्.ची औलाद माथा टेकते ! त्याचे आम्हाला काहीच वाटत नाही ? आम्ही सतत बेसावध राहिलो. त्यामुळे आमचा देश पारतंत्र्यात गेला. हिदूंनो, बेसावध राहू नका !

राष्ट्र आणि धर्म यांविषयी लोकांना सतत जागृत केले पाहिजे ! – स्वामी निर्गुणानंद महाराज, रिसडा प्रेम मंदिर आश्रम, बंगाल

धर्मकार्य करतांना आपल्या मनामध्ये सकारात्मकता आणि मुखावर आनंद ठेवला पाहिजे. आपण आपल्या घरी लहान लहान कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना एकत्रित करत रहावे. कोणतेही निमित्त असले, तरी राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी लोकांना सतत जागृत केले पाहिजे.

महाराष्ट्रातील महानगरपालिकांचे आयुक्त मराठी भाषेचा उपयोग करत नसल्याच्या मराठी भाषा विभागाकडे तक्रारी !

ही आहे मराठी भाषेची दुर्दशा ! ही स्थिती पालटण्यासाठी सरकारने मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारकच करायला हवे ! संस्कृत भाषेनंतर सात्त्विक असणार्‍या मराठी भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन तिला सर्व ठिकाणी प्राधान्य द्यावे !

महाराष्ट्रात आयात कोळसा वापरण्यास प्रारंभ

विजेची वाढती मागणी आणि कोळशाचा अपुरा पुरवठा या पार्श्वभूमीवर आयात कोळसा वापरण्याविषयी केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार महाजनकोने आयात कोळशाचा वापर चालू केला आहे.

मुंबई येथे ‘हिंदू एकता दिंडी’त एकवटलेल्या धर्मप्रेमींकडून हिंदु राष्ट्राचा जयघोष !

परात्पर गुरु डॉ. आठवले याच्या जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या या दिंडीमध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथील १ सहस्र ५०० हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते. हिंदुत्वनिष्ठ, सामाजिक आणि संप्रदाय अशा २५ संघटनांचा सहभाग होता.

शासन आदेशानंतरही ५ वर्षे राज्यातील जलसाठ्यांची कामे मृद आणि जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित केलीच नाहीत !

राज्यातील २५० ते ६०० घनसहस्र मीटर जलसाठ्यांतील गाळ उपशाची कामे जलसंपदा विभागाकडून मृद आणि जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

न्यायालयाने नवाब मलिक आणि दाऊद इब्राहिम यांच्याविषयी सांगितलेले त्यांचे मत आहे, न्यायालयाचा निकाल नाही ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

न्यायालयाचा यावर अंतिम निर्णय येईल, तेव्हा आम्ही त्यावर बोलू. मी अनेक वर्षे नवाब मलिक यांना ओळखतो. मला निश्चिती आहे की, त्यांचा दाऊदशी कोणताही संबंध नाही. त्यांचा चुकीच्या लोकांसमवेत संबंध आहे यावर माझा यत्किंचितही विश्वास नाही.

अचलपूर आणि परतवाडा येथे बंदी घातलेल्या आतंकवादी संघटना नव्या नावांनी कार्यरत !

बंदी घातलेल्या आतंकवादी संघटना कार्यरत होऊनही पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा यांना त्याचा थांगपत्ता कसा लागत नाही ? हे त्यांचे अपयशच नव्हे का ?