मनुष्य ईश्वराने नेमून दिलेल्या धर्मसिद्धांतांच्या विरुद्ध कार्य करत असल्याने तो अधर्मी बनतो !

जगातील नैसर्गिक गोड पदार्थ म्हणजे ‘मध.’ त्यामध्ये गोडपणा ईश्वरानेच निर्माण केला आहे. युगानुयुगे मधमाश्या मध गोळा करतात. त्या मधमाश्यांना कुणी पगार देत नाही. ईश्वराने जे कार्य त्यांना नेमून दिले आहे, त्या तेवढेच करतात; मात्र मनुष्य ईश्वराने नेमून दिलेल्या धर्मसिद्धांतांच्या विरुद्ध कार्य करतो; म्हणून तो अधर्मी बनतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उच्चतम आध्यात्मिक अवस्थेमागील विवेचन आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र !

जगाला अध्यात्माची माहिती नसल्यामुळे त्यांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे केवळ संत आहेत’, असे वाटते. याउलट सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक त्यांना मिळणाऱ्या ज्ञानातून आणि सप्तर्षी नाडीपट्टीच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘श्रीविष्णूचा अंशावतार’, अशा प्रकारे करतात.

दैवी दौऱ्यातील साधकांची सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करवून घेणाऱ्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी प्लास्टिकच्या वेष्टनात ठेवलेल्या गोळ्या कशा पद्धतीने त्यांतून काढाव्यात, हे सांगितल्यामुळे ‘परिपूर्ण सेवा कशी करायची ?’, हे शिकता येणे

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या बगलामुखीदेवीच्या यज्ञाच्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

देवी आदिशक्तीच्या दशमहाविद्यांपैकी एक देवी आहे. ती गैरसमज आणि संभ्रम दूर करणारी, तसेच ज्ञान देणारी देवी आहे. या यज्ञाच्या वेळी शिकायला मिळालेली सूत्र येथे देत आहे.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवी चैतन्याची उधळण होतसे ।

३२ वर्षांपूर्वी मला सलग १० वर्षे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाण्याचे भाग्य लाभले. त्या वेळी ते आम्हा साधकांचा वाढदिवस साजरा करायचे; मात्र आम्हाला परात्पर गुरु डॉक्टरांचा वाढदिवस साजरा करता येत नसे.