#YesToUniform_NoToHijab
भोपाळ (मध्यप्रदेश), ८ फेब्रुवारी (वार्ता.) – शाळा, पोलीस दल, सैन्य दल आणि निमलष्करी दल यांमध्ये शिस्त सर्वोच्च महत्त्वाची असते. त्यांचा मानक गणवेश हा या शिस्तीचा एक भाग आहे आणि त्याचे पावित्र्य जपले पाहिजे. एखाद्याच्या वैयक्तिक, सामाजिक किंवा धार्मिक जीवनात त्याच्या पोशाखाविषयी सरकारला काही म्हणायचे नाही; परंतु शैक्षणिक आणि सरकारी संस्था ही पंथनिरपेक्ष क्षेत्र आहेत अन् तेथे नियमांचे पालन करतांना अधार्मिक वृत्तीमध्ये तडजोड करणे योग्य नाही, असे मत भोपाळ येथील प्रथितयश ‘माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय विश्वविद्यालया’चे कुलगुरु प्रा. के.जी. सुरेश यांनी व्यक्त केले.
‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. उडुपी (कर्नाटक) येथील शाळांमध्ये विद्यार्थिनींनी ‘हिजाब’ परिधान केल्याने मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्यावर बोलतांना के.जी. सुरेश यांनी त्यांचा अभिप्राय दिला.

YouTube वर व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा : https://youtu.be/xx_p2pa4t0U
‘सनातन प्रभात’ च्या YouTube Channel ला Subscribe करा : https://www.youtube.com/c/SanatanPrabhatOfficial
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !