गोवंशियांच्या हत्या आणि मांसविक्री यांच्या विरोधात वसई-विरार महापालिकेवर १२ नोव्हेंबर या दिवशी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा भव्य मोर्चा !

अधिकाधिक हिंदूंनी मोर्च्यात सहभागी होऊन धर्मकर्तव्य बजावण्याचे आवाहन !

यावर केंद्र सरकारने बंदी आणावी !

पहाटेच्या अजानमुळे लोकांची झोपमोड होते. पहाटे साधू-संतांची चालू असलेली पूर्जा-अर्चा किंवा ध्यान साधनेतही व्यत्यय येतो, असे विधान भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले.

विषय-वासनेत गुंतलेल्या राजकारण्यांकडून राष्ट्राची उन्नती होणे अशक्य !

जितेंद्रिय राजकारण्यांना सत्तेवर आरूढ करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य झाले आहे; कारण आजच्या घृणास्पद राजकारणात प्रवेश करण्यास चारित्र्यवान, नीतीवान व्यक्ती संकोच करतात.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

नामजप सत्संग, भावसत्संग, धर्मसंवाद

खर्चावर नियंत्रण हवेच !

खर्च आणि फलनिष्पत्ती यांचा अभ्यास करून अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे.

स्वयंपाकातील सर्व क्रिया आणि त्या करण्याची सगळी साधने यांचे झालेले इंग्रजीकरण म्हणजे स्वयंपाकघर बाटणे !

‘आमच्या घरात इंग्रजी शब्दांची वाळवी लागली आहे. ‘स्वयंपाकघर’ म्हटले, तर कुणाला कळत नाही. ‘किचन’ मात्र कळते.

देशी गायीच्या दुधामुळे होणारे अनेक अमूल्य लाभ !

आधुनिक वैज्ञानिकांनी संशोधनातून सिद्ध केलेले गायीच्या दुधाचे महत्त्व अनेक वैज्ञानिकांनी गायीच्या दुधावर केलेल्या संशोधनाच्या आधारे स्वत:ची मते व्यक्त केली आहेत. त्यातील काही जणांची मते इथे देत आहोत.

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना लागणारे पाप !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या लक्षात येत नाही की, त्यांच्या चुकीच्या विचारांमुळे समाजाची दिशाभूल होत आहे आणि ते विचार आचरणात आणल्यामुळे समाजाचीही अधोगती होत आहे आणि समाजात रज-तम यांचे प्रमाण वाढत आहे.