परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बुद्धीप्रामाण्यवादी धर्म, अध्यात्म यांसारख्या विषयांच्या संदर्भात जाणकार व्यक्तींचे मार्गदर्शन न घेता स्वतःच्या स्तरावर काही निष्कर्ष काढतात. यांतील काही निष्कर्ष चुकीचेही असतात; परंतु ‘मला कळले, ते योग्यच आहे’, या विचाराने ते समाजामध्ये स्वतःचे चुकीचे विचार मांडतात. त्यांच्या लक्षात येत नाही की, त्यांच्या चुकीच्या विचारांमुळे समाजाची दिशाभूल होत आहे आणि ते विचार आचरणात आणल्यामुळे समाजाचीही अधोगती होत आहे आणि समाजात रज-तम यांचे प्रमाण वाढत आहे. बुद्धीप्रामाण्यवादी समष्टीची अशा प्रकारे हानी करत असल्यामुळे त्यांना किती पाप लागत असेल, याचा विचारही करता येत नाही ?’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.१०.२०२१)
परात्पर गुरु डॉ. आठवले
अन्य धर्मियांचे ध्येय आणि हिंदूंचे ध्येय यांतील भेद !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
बाह्य आणि अंतर्गत शत्रू असलेला एकमेव देश, ‘भारत’ !
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !
कठीण वाटणारी निष्काम साधना साधकांना सहजतेने करायला शिकवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !