परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बुद्धीप्रामाण्यवादी धर्म, अध्यात्म यांसारख्या विषयांच्या संदर्भात जाणकार व्यक्तींचे मार्गदर्शन न घेता स्वतःच्या स्तरावर काही निष्कर्ष काढतात. यांतील काही निष्कर्ष चुकीचेही असतात; परंतु ‘मला कळले, ते योग्यच आहे’, या विचाराने ते समाजामध्ये स्वतःचे चुकीचे विचार मांडतात. त्यांच्या लक्षात येत नाही की, त्यांच्या चुकीच्या विचारांमुळे समाजाची दिशाभूल होत आहे आणि ते विचार आचरणात आणल्यामुळे समाजाचीही अधोगती होत आहे आणि समाजात रज-तम यांचे प्रमाण वाढत आहे. बुद्धीप्रामाण्यवादी समष्टीची अशा प्रकारे हानी करत असल्यामुळे त्यांना किती पाप लागत असेल, याचा विचारही करता येत नाही ?’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.१०.२०२१)
परात्पर गुरु डॉ. आठवले
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे
गुरुस्तवन भावांजली : साधकांच्या आध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारे कामधेनुस्वरूप गुरुदेव !
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !