
‘आमच्या घरात इंग्रजी शब्दांची वाळवी लागली आहे. ‘स्वयंपाकघर’ म्हटले, तर कुणाला कळत नाही. ‘किचन’ मात्र कळते. पूर्वी आमच्या स्वयंपाकघरात प्रत्येक उपकरणाला मराठी नाव असे; पण आज उपकरणे इंग्रजी नावांनी ओळखली जातात. मोदकपात्र, रवी, विळी, सुरी, खोवणे, उलथणे, पळी, डाव, चमचा, उकडणे, भाजणे, परतणे, वाफाळणे, शिजवणे, सोलणे, चिरणे, कापणे, कुटणे, मिसळणे या क्रिया आणि त्या करण्याची साधने मराठीत असूनही त्यास आज फ्राय, मिक्स हे इंग्रजी शब्द वापरले जातात. त्याची ना कुणाला खंत ना लाज ! स्वयंपाकघर बाटले की, सर्व संपले !’
– ब्रह्मर्षी डॉ. प.वि. वर्तक, पुणे. (३५)
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !