हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शारीरिक आणि मानसिक सिद्धतेसह साधना करणेसुद्धा आवश्यक आहे ! – सौ. रेवती हरगी, सनातन संस्था

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी आपण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर सिद्धता करणे आवश्यक आहे.

कोलकाता उच्च न्यायालयात प्रलंबित आहे देशातील सर्वांत जुना, म्हणजे २२१ वर्षांपूर्वीचा न्यायालयीन खटला !

सरकारी सर्वेक्षणानुसार सर्व खटले निकाली निघण्यासाठी लागतील ३२४ वर्षे !

दोषारोप निश्चिती करतांना प्रकरणातील सर्व संशयितांना प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित करावे ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

ही सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश बी.डी. शेळके यांच्यासमोर चालू आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अधिवक्ता शिवाजीराव राणे उपस्थित होते. पुढील सुनावणी २३ नोव्हेंबर या दिवशी होणार आहे.

डोंबिवली येथील जाणता राजा युवा प्रतिष्ठानने दिवाळीनिमित्त किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या !

हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांचे अभिनंदन केले. या वेळी प्रतिष्ठानच्या वतीने श्री. कदम यांना तुळशीचे रोप भेट म्हणून देण्यात आले.

तुमची मेहुणी अमली पदार्थाच्या व्यवसायात गुंतलेली आहे का ?

नवाब मलिक यांचा समीर वानखेडे यांना ‘ट्वीट’द्वारे प्रश्न !

तालुका मुरबाड (जिल्हा ठाणे) येथील आदिवासी मुलांना फराळ आणि फटाके यांचे वाटप !

विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचा उपक्रम !

६० वर्षांवरील नागरिकांसाठी शासनाची ‘देवदर्शन’ मोहीम

राज्यशासनाने ६० वर्षांवरील नागरिकांसाठी ‘देवदर्शन’ योजना सिद्ध केली आहे. या योजनेच्या अंतर्गत ६० वर्षांवरील नागरिकांना एका दिवसात राज्यातील सर्वच मंदिरांचे दर्शन घडवण्यात येणार आहे.

‘कॉर्डेलिया क्रूझ’वरील पार्टीचे निमंत्रण मिळाले होते ! – पालकमंत्री अस्लम शेख

गुजरातमध्ये २० सहस्र कोटींपेक्षा अधिक रकमेचे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले; पण त्याची चर्चा न होता आर्यन खान प्रकरणाचाच गाजावाजा झाला आहे’, असेही ते म्हणाले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘युवा साधना शिबिरा’ला प्रारंभ !

या शिबीरात ‘सनातनच्या ग्रंथांचा अभ्यास कसा करावा ?’, ‘समष्टी सेवेला अनुसरून गुणकौशल्यांचा विकास कसा करावा ?’, ‘वेळेचे नियोजन कसे करावे ?’, ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठीचे प्रयत्न’ आदी विषयांवर मार्गदर्शन असेल.

मागण्यांवर ठोस निर्णय मिळेपर्यंत संप चालू ठेवणार ! – एस्.टी. कामगार संघटना

‘संप करणे म्हणजे राष्ट्रहानी’ हे वास्तव लक्षात घेऊन एस्.टी. कामगार संघटनांनी मागण्या मान्य होण्यासाठी वैध मार्ग अवलंबायला हवा !