भगवंताचे महत्व !

‘देव भूमी, पाणी, हवा इत्यादी सर्व फुकट देतो, तरी मानवामुळे मानवाला प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भारत ‘हिंदु राष्ट्र’ झाल्यावर ‘बॉलीवूड’वाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही ! – शरद पोंक्षे, हिंदुत्वनिष्ठ अभिनेते

ज्या वेळी हा भारत देश ‘हिंदु राष्ट्र’ होईल, त्या वेळी बॉलीवूडवाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही. इस्लामच्या विरोधात काही झाले की, त्यांचे लोक रस्त्यावर उतरतात. हिंदूंनीही तसे केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदुत्वनिष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी केले

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या १०३ व्या पुण्यतिथी उत्सवास  भावपूर्ण वातावरणात प्रारंभ !

हा उत्सव ६ ऑक्टोबरपर्यंत होत आहे.

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पतंजलि योग समितीच्या कार्यक्रमामध्ये ‘पितृपक्ष’ विषयावर ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन

सौ. प्रफुल्लता रामचंद्रन् यांनी ‘प्रत्येक मासाला हिंदु जनजागृती समितीने अशा प्रकारे विशेष सत्संग घ्यावा’, अशी विनंती केली.

‘गुलाब’ वादळामुळे झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतीपिकांची हानी !

मराठवाड्यात प्रथमच १४९.१ टक्के पाऊस झाला असून २० लाख हेक्टरवरील उभ्या पिकांची हानी झाली आहे. काही ठिकाणी पिके सडली आहेत. शेतकर्‍यांची मोठी हानी झाल्याने सरकारने तात्काळ साहाय्य करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

देशात घातपाती कारवाया घडवण्याविषयीच्या प्रकरणी संशयित आतंकवादी पुन्हा आतंकवादविरोधी पथकाच्या कह्यात !

देशाच्या तथाकथित शांतीदूतांच्या या आतंकवादी कारवायांच्या विरोधात तुकडे-तुकडे टोळी किंवा पुरस्कार वापसी टोळी यांना काय म्हणायचे आहे ?

मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तातडीचे साहाय्य सर्वतोपरी पोचवण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश !

मराठवाड्यात अतीवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली; मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकर्‍यांच्या पाठीशी आहेत. शेतकर्‍यांना सर्वतोपरी साहाय्य करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यातील ५ साखर कारखाने काळ्या सूचीत !

साजीद मुल्ला पुढे म्हणाले की, साखर आयुक्तांनी वर्ष २०२०-२१ च्या गाळप हंगामामध्ये ज्या साखर कारखान्यांनी एफ्.आर्.पी. (किमान आधारभूत मूल्य) दिलेला नाही किंवा एफ्.आर्.पी. देण्यास विलंब केला आहे, अशा साखर कारखान्यांची सूची प्रसिद्ध केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाची बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांच्या कह्यात !

समाजाची नीतीमत्ता आणि प्रामाणिकपणा अल्प होत चालल्याचे उदाहरण ! रामराज्याप्रमाणे आदर्श समाज निर्माण होण्यासाठी धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांची आवश्यकता आहे.