सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाची बनावट प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका बनवणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांच्या कह्यात !
समाजाची नीतीमत्ता आणि प्रामाणिकपणा अल्प होत चालल्याचे उदाहरण ! रामराज्याप्रमाणे आदर्श समाज निर्माण होण्यासाठी धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांची आवश्यकता आहे.