पिंगुळी येथे गुरुपौर्णिमा उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

पहाटे काकड आरतीने उत्सवास प्रारंभ झाला. त्यानंतर अभिषेक, आरती, महाप्रसाद, धार्मिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा, असे कार्यक्रम झाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे १३० नवीन रुग्ण

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४७ सहस्र ५२३ झाली आहे. २६ जुलैला १०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४३ सहस्र २८४ झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतीवृष्टीने हानी झालेले साकव, पूल आणि रस्ते यांची कामे तातडीने पूर्ण करा ! – पालकमंत्री उदय सामंत यांची प्रशासनाला सूचना

यानंतर पालकमंत्री सामंत यांनी तिलारी प्रकल्प, जिल्ह्यातील पूरस्थिती आणि कोरोनाविषयीची स्थिती या अनुषंगाने आढावा बैठक घेतली.

बाणावली समुद्रकिनार्‍यावर २ अल्पवयीन मुलींवर पोलीस असल्याचा बहाणा करून बलात्कार : चारही संशयित पोलिसांच्या कह्यात

बलात्कार्‍यांवर कठोर कारवाई करण्यासमवेतच समाजाला धर्मशिक्षण आणि युवतींना स्वरक्षण प्रशिक्षण यांची नितांत आवश्यकता !

विशेष अन्वेषण पथक गेली ७ वर्षे करत आहे कोट्यवधी रुपयांच्या खाण घोटाळ्याचे अन्वेषण !

एवढ्या कूर्मगतीने अन्वेषण केल्यावर दोषींवर कधी कारवाई होईल का ? अन्वेषण पथक सक्षम नाही कि त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे ? जनतेने काय समजायचे ?

निधन वार्ता !

येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आणि सनातनचे साधक अमोल रुपचंद मोरे यांचे अजोबा हनुमंत अण्णा मोरे (वय ९५ वर्षे) यांचे २५ जुलै या दिवशी अल्पश: आजाराने निधन झाले.

भिलवडी (जिल्हा सांगली) येथील बाजारपेठेची उपमुख्यमंत्र्यांनी केली बोटीच्या साहाय्याने पहाणी  

प्रतिवर्षी भिलवडी गावाला पुराचा मोठा फटका बसतो, या वर्षीही या गावात पुराचे पाणी आल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

४ दिवसांनंतर पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग अवजड आणि अत्यावश्यक वाहतुकीसाठी चालू : सांगलीत संथगतीने पुराला उतार

यात प्रामुख्याने दूध, इंधन, पाणी, प्राणवायू घेऊन जाणारी वाहने सोडण्यात येत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांगलीत पूर परिस्थितीची पहाणी !

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी अजित पवार यांना पूर परिस्थितीची माहिती दिली. उपमुख्यमंत्र्यांनी ‘ड्रोनद्वारे’ही पुराची पहाणी केली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘मशिदी आणि चर्च यांमध्ये साधना शिकवतात अन् करून घेतात. हिंदूंच्या एकाही देवळात असे करत नसल्यामुळे हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे.’