बहिणी बनल्या वैरिणी !

प्रत्येक नागरिकांत राष्ट्रीय अस्मिता रूजली की, त्याच्यातील प्रांतवाद, भाषावाद फिके पडतात आणि ‘राष्ट्राचा उत्कर्ष’या एकाच धाग्यात ते बांधले जातात. भारतात असे चित्र दिसण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न होणे आवश्यक आहे !

हिंदूंनी संघटित होण्याची आवश्यकता !

‘अल्पसंख्यांक केवळ धार्मिक एकीमुळे बहुसंख्य हिंदूंना भारी झाले आहेत ! त्यांना तोंड देता येण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले        

गूगलने ‘पराजित’ या शब्दाचा अर्थ देतांना हळदीघाटीमधील युद्धात अकबराने महाराणा प्रताप यांना पराभूत केल्याचा दिला खोटा संदर्भ !

गूगलचा हिंदुद्वेष ! याविषयी इतिहासप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांनी ‘गूगल’ला खडसावून त्याला योग्य संदर्भ देण्यासाठी भाग पाडले पाहिजे !

मुंबई उच्च न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांचा जामीन फेटाळला !

पोलिसांनी न्यायालयाकडे कुंद्रा यांच्यासाठी ७ दिवसांनी पोलीस कोठडी मागितली; मात्र न्यायालयाने ती असंमत केली. सध्या कुंद्रा न्यायालयीन कोठडीत आहेत.

अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर चीनविरोधी कारवायांसाठी होऊ देणार नसल्याचे सांगत तालिबानची चीनशी हातमिळवणी !

तालिबान आणि चीन यांच्यात मैत्री झाल्याचे वाईट परिणाम भारताला भोगावे लागतील, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने डावपेच आखणे महत्त्वाचे !

परमबीर सिंह यांच्यासह ६ जणांवरील भ्रष्टाचाराच्या अन्वेषणासाठी पोलिसांकडून ७ सदस्यीय समिती स्थापन !

भ्रष्टाचार करून खंडणी मागणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना सरकारने बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाकावे, असेच जनतेला वाटते !

कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद यांचा एकमेकांशी संबंध नसल्याचा आरोपींचा न्यायालयात दावा !

त्यामुळे एल्गार परिषदेनंतर उसळलेली दंगल आणि त्याअंतर्गत लावण्यात आलेला आतंकवादविरोधी कायदा रहित करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

बँक दिवाळखोरीत निघाल्यास ठेवीदारांना ९० दिवसांत पैसे मिळणार ! – केंद्रशासनाचा निर्णय

तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुडीत निघालेल्या बँकेच्या ठेवीदारांना ९० दिवसांमध्ये त्यांचे पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२३ सहस्र वाहन परवाने पुन्हा परिवहन कार्यालयात जमा !

कोरोनाच्या प्रारंभी अनेकांनी अन्यत्र स्थलांतर करणे, तसेच प्रतिबंधित क्षेत्र, चालक घरी उपलब्ध नसणे इत्यादी कारणांमुळे २३ सहस्रांहून अधिक वाहन परवाने पुन्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आर्.टी.ओ.मध्ये) जमा झाली आहेत.