नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुडीत निघालेल्या बँकेच्या ठेवीदारांना ९० दिवसांमध्ये त्यांचे पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी केंद्रशासनाने कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी या निर्णयाची माहिती दिली.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > बँक दिवाळखोरीत निघाल्यास ठेवीदारांना ९० दिवसांत पैसे मिळणार ! – केंद्रशासनाचा निर्णय
बँक दिवाळखोरीत निघाल्यास ठेवीदारांना ९० दिवसांत पैसे मिळणार ! – केंद्रशासनाचा निर्णय
नूतन लेख
- हिंदु धर्म हा जगाला मानवतेचा संदेश देणारा धर्म ! – शरद पोंक्षे, स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक
- Sadhguru’s Isha Foundation case : ईशा फाऊंडेशनच्या आश्रमाची झडती घेण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती !
- घुसखोरांच्या शोधासाठी साडेपाच लाख कार्यकर्ते मैदानात उतरणार ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन वृत्तवाहिनी
- Ghaziabad Conversion : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे हिंदु महिलेवर धर्मांतरासाठी दबाव !
- Himanta Biswa Sarma : भारताच्या कानाकोपर्यांत लपून बसलेल्या बाबरांना धक्के मारून बाहेर काढायचे आहे !
- Delhi Doctor Murder : देहलीत अल्पवयीन मुलांकडून डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या !