नगर येथे संपादक आणि पानटपरीचालक यांच्या विरोधात गुन्हा नोंद

संपादकावर खंडणी मागितल्याचा, तर टपरीचालकाने संपादकांविरोधात खोटी तक्रार दिल्याचा आरोप

बांसवाडा (राजस्थान) येथील अपक्ष महिला आमदाराकडून पोलिसाला मारहाण ! : जाणून घ्या कारण

नाकाबंदीच्या वेळी भाच्याला अडवल्याचा आला होता राग !

रेल्वेतून प्रवास करतांना ‘कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्र’ दाखवण्याचा नियम होण्याची शक्यता !

रेल्वेतून प्रवास करणार्‍या नागरिकांना आता ‘आर्टी-पीसीआर्’ चाचणीचा अहवाल दाखवण्याऐवजी ‘कोरोना प्रतिबंधात्मक लस’ घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा प्रकारचा नियम करण्याचा रेल्वेकडून विचार चालू आहे.

काशी हिंदू विश्‍वविद्यालयामध्ये अ‍ॅलोपॅथीचे डॉक्टर आयुर्वेद, तर आयुर्वेदाचे डॉक्टर घेणार अ‍ॅलोपॅथीचे शिक्षण !

असे शिक्षण सर्वच विश्‍वविद्यालयांनी द्यावे, असेच जनतेला वाटेल !

व्हॅटिकनने केरळमधील नन ल्युसी कलापुरा यांच्या हकालपट्टीच्या विरोधातील अंतिम आव्हान नाकारले !

बलात्कारी बिशपच्या विरोधातील आंदोलनात सहभाग घेतल्याने चर्चने केली होती हकालपट्टी !

मुसलमान लोक कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यास टाळाटाळ करतात ! – उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत

मी जाणीवपूर्वक नाव घेत आहे की, देशातील मुसलमान लोक सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणापासून दूर रहात आहेत. त्यांच्या मनामध्ये अजूनही शंका आहे. ते अजूनही घाबरत आहेत.

युरोप, अमेरिका आणि चीन यांच्यामुळे जगाला हवामान पालटाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे ! – भारत

गेल्या २०० वर्षांत विशेषत: युरोप, अमेरिका यांनी, तर मागील ४० वर्षांत चीनने केलेल्या कार्बन उत्सर्जनामुळे हवामान पालटाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे; मात्र याच २०० वर्षांत हवामान पालटाच्या संकटात भारताचा वाटा ३ टक्के इतकाच आहे.

गलवानमधील संघर्षानंतर गेल्या वर्षभरात ४३ टक्के भारतियांनी चिनी वस्तूंकडे फिरवली पाठ ! – सर्वेक्षणाचा निष्कर्ष

४३ टक्के लोकांनी पाठ फिरवली असली, तरी ५७ टक्के लोकांनी चिनी वस्तू घेतली असणार, हे यातून लक्षात येते आणि ही संख्या अधिक आहे ! लोकांमध्ये अजूनही देशप्रेम जागृत करण्याची आवश्यकता आहे, हेच यातून लक्षात येते !

इन्स्टाग्रामने हिंदु देवतांची आक्षेपार्ह चित्रे हटवली !

देहली उच्च न्यायालयाला दिली माहिती
आदित्य सिंह देसवाल यांनी केलेल्या याचिकेनंतर इन्स्टाग्रामची कृती !

उद्योगांना ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत करावा ! – पुणे जिल्ह्यातील उद्योजकांची मागणी

सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने ऑक्सिजनची मागणी १६० मेट्रिक टन एवढी आहे. उद्योगांना लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत करण्यासाठी केंद्र सरकारने आदेश दिला आहे.