संकटसमाप्ती दूरच !

दुर्दैवाने जर तिसरी लाट मुलांवर परिणाम करणारी निघालीच, तर आपल्याकडे प्रशासकीय यंत्रणा ‘आम्ही अगोदरच सजग केले होते, त्यांनी दुर्लक्ष केले’, वगैरे स्वरूपाचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून हात वर करतील.

नेमेचि येतो…!

जर नेहमीच्या पावसाळ्यातील पावसाने एवढी त्रेधातिरपीट उडत असेल, तर खर्‍या आपत्तीमध्ये काय स्थिती होईल ? नुकतीच विदेशातील काही तज्ञांनी भविष्यात सागर किनारी असलेली ठिकाणे जलमय होण्याची भीती वर्तवली आहे.

अंनिसवर कारवाई का नाही ?

अंनिसने केलेल्या तक्रारींची नोंद घेण्यापेक्षा हिंदु धर्मातील सत्य आणि समाजोपयोगी गोष्टी यांवर टीका करून गैरसमज पसरवणार्‍या अंनिसवरच सरकारने कारवाई करावी, असे सर्वसामान्यांना वाटते !

याला उत्तरदायी असणार्‍यांना शिक्षा झाली पाहिजे !

मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू सरकारला राज्यातील मंदिरांची ४७ सहस्र एकर भूमी गायब झाल्याच्या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. मंदिरांची भूमी ५ लाख २५ सहस्र एकरवरून ४ लाख ७८ सहस्र एकर इतकी झाली आहे.

सरकारने मंदिरे कह्यात घेणे, म्हणजे मंदिराच्या उत्पन्नावर दरोडा टाकणे !

मंदिरे सरकारच्या कह्यात गेली की, मंदिराच्या उत्पन्नातून भरमसाट उधळपट्टी होते, भ्रष्टाचार होतो.

एका वेगळ्या दृष्टीकोनातून ‘स्थानमाहात्म्य’ या शब्दाचे उमगलेले काही गूढ आणि बोधप्रद अर्थ !

‘स्थानमाहात्म्य’ या शब्दावर काहीसे सखोल चिंतन करतांना मला त्यात उमगलेले काही गुढार्थ अन् बोधप्रद असे अर्थ लक्षात आले.

भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी आतापासून औषधी वनस्पतींची लागवड करा !

वनस्पती काढण्याच्या आदल्या दिवशी वनस्पतीला हात जोडून कृतज्ञता व्यक्त करावी, ‘हे वनस्पती, रुग्णाला आरोग्य लाभण्यासाठी तू स्वतःला अर्पण करत आहेस. तुझ्या त्यागाची मला जाणीव राहू दे. मी तुझ्याप्रती कृतज्ञ आहे.’

ज्योतिषशास्त्रानुसार ‘शनि’ या ग्रहाचे महत्त्व !

‘शनैश्चर जयंती’चे औचित्य साधून ‘शनिदेवाची वैशिष्ट्ये, ज्योतिषशास्त्रानुसार साधनेत ‘शनि’ या ग्रहाचे महत्त्व, शनीची साडेसाती आणि त्यावरील उपाय’यांविषयी जाणून घेऊया.

१०.६.२०२१ या दिवशी असणार्‍या कंकणाकृती सूर्यग्रहणाविषयीची माहिती

वैशाख अमावास्या, १०.६.२०२१, गुरुवार या दिवशी असणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे वेधादी कोणतेही नियम पाळू नयेत.