याला उत्तरदायी असणार्‍यांना शिक्षा झाली पाहिजे !

फलक प्रसिद्धीकरता

मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू सरकारला राज्यातील मंदिरांची ४७ सहस्र एकर भूमी गायब झाल्याच्या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. मंदिरांची भूमी ५ लाख २५ सहस्र एकरवरून ४ लाख ७८ सहस्र एकर इतकी झाली आहे.