बेंगळुरू येथे वेश्या व्यवसाय अड्ड्यावर धाड टाकून तिघा धर्मांधांंना अटक
नौशाद अली, रियाजुल शेख आणि समीर अशी त्यांची नावे आहेत. या तिघांनी वेगळ्या नावावर आधारकार्ड बनवून महिलांना फसवून वेश्या व्यवसाय चालवल्याचे पोलिसांनी सांगितले.
नौशाद अली, रियाजुल शेख आणि समीर अशी त्यांची नावे आहेत. या तिघांनी वेगळ्या नावावर आधारकार्ड बनवून महिलांना फसवून वेश्या व्यवसाय चालवल्याचे पोलिसांनी सांगितले.
काँग्रेसच्या राज्यातील कारागृहातून बंदीवान पळून जात असतील, तर बाहेर कारवाया करणार्या गुंडांना पोलीस कधीतरी पकडू शकतात का ?
उत्तरप्रदेश सरकारने दळणवळण बंदीला विरोध करतांना न्यायालयात म्हटले की, बंदीमुळे लोकांच्या जीवनावर आणि उपजीविकेवर परिणाम होईल. जनतेच्या जीवनाचे आणि उपजीविकेचे संरक्षण करणे, हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे.
केरळमध्ये लव्ह जिहादच्या सहस्रो घटना घडल्या आहेत. त्या वेळी धर्मांधांना आंतरधर्मीय विवाहाचा त्रास का होत नाही ? याविषयी निधर्मीवादी का बोलत नाहीत ? – संपादक
या महामारीच्या संकटाशी लढतांना नागरिकांना कोणत्या समस्या आणि अडचणी यांना सामोरे जावे लागत आहे, याची भयावहता लक्षात यावी, यासाठी हे सदर चालू करत आहोत. यातून वाचकांनाही काय सावधानता बाळगायला हवी, हे लक्षात येईल.
यामध्ये काही वाचक आणि धर्मप्रेमी यांनी स्वत: प्रवचने घेतली, तर काही ठिकाणी नामसत्संगांमध्ये सहभागी झालेल्या जिज्ञासूंकडून नामजप करवून घेतला.
सर्व यंत्रणांचे नियोजन अचूक करणे हा ऑक्सिजनचा तुटवडा कायमस्वरूपी संपवणारा आणि ऑक्सिजनच्या १०० टक्के उपलब्धतेची फलनिष्पत्ती मिळवून देणारा उपाय ठरू शकतो, हे सरकारने लक्षात घेऊन कृतीशील व्हावे !
देश कोरोनाच्या संकटाने घायकुतीला आला असतांना मुसलमानबहुल भागांतील नागरिकांची मास्क घालण्याविषयीची उदासीनता, हलगर्जीपणा, तुच्छता आणि उद्दामपणा, हा ‘अल्पसंख्यांक मुख्य प्रवाहापासून स्वतःला नेहमी लांब कसे ठेवतात’, हे सिद्ध करणारे आहे !
हे चित्रीकरण आणि छायाचित्रण विविध उपकरणांच्या साहाय्याने केले जात असल्याने पुढील अनेक पिढ्यांना हा ठेवा उपलब्ध होणार आहे.
जीवन-मरणाचा प्रश्न भेडसावत असतांना फसवणूक करण्याची एकही संधी न सोडणार्यांना कठोर शासन करायला हवे !