पोलिसांना गोतस्करी दिसत नाही का ?

आगरा येथील रायभा भागामध्ये हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष रौनक ठाकुर गोतस्करी रोखण्यासाठी गेले असता त्यांच्यावर धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण करण्यात आल्याने ते गंभीररित्या घायाळ झाले.

मागण्या मान्य न झाल्यास लवकरच धान्य वितरण बंद करणार !

राज्यातील रास्त भाव रेशनिंग दुकानदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेतल्या जाणार्‍या ‘ऑनलाईन’ सत्संगांची सेवा करतांना साधनेसाठी झालेले लाभ !

या ‘ऑनलाईन’ सत्संगांची सेवा करतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे, सेवेच्या माध्यमातून साधनेविषयी झालेले चिंतन आणि आलेल्या अनुभूती यांविषयी येथे दिले आहे.

केरळ येथील ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकणार्‍या जिज्ञासूंनी नामजप चालू करून सेवा करायला आरंभ करणे

साधिकेने पाठवलेले लघुसंदेश वाचून जिज्ञासूने पुष्कळ प्रश्‍न विचारणे, तसेच ते स्वतःच्या मैत्रिणींना पाठवणे

‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी झालेले केरळ राज्यातील वाचक, जिज्ञासू आणि हितचिंतक यांना आलेल्या अनुभूती

कोरोना काळात आईचा ताप उतरत नसतांना प्रार्थना आणि श्‍लोक म्हणून आईजवळ सात्त्विक उदबत्ती लावल्यावर ताप न्यून होऊन आईला बरे वाटणे, त्या वेळी मला देवाप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.

नियोजन, समन्वयाचा अभाव आणि इच्छाशक्तीचा अभाव यांमुळे कोल्हापूर शहरातील वाहतुकीची समस्या जटील, तर वाहनतळाचा प्रश्‍न गंभीर !

जोतिबा, पन्हाळा यांसह अनेक ठिकाणे पहाण्यासाठी इथे पर्यटकांचा राबता कायमच असतो. असे असूनही कोल्हापूर शहरातील वाहतूक समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची डोळेझाकच दिसते.

जगद्गुरु शंकराचार्य यांनी वर्णिलेले नैवेद्य आणि प्रसाद यांचे महत्त्व

परमेश्‍वराला नैवेद्य दाखवल्याने माणूस त्याच्यापुढे नतमस्तक होतो, अहंकाररहित होतो. त्याला स्वच्छ आणि निर्मळ मनाची अनुभूती येते. हेच महत्त्व आहे नैवेद्य आणि प्रसाद यांचे !’’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या भावसोहळ्याच्या वेळी गोवा येथील साधक आणि धर्मप्रेमी यांना आलेल्या अनुभूती

हा भावसोहळा पहातांना मला आनंद जाणवला. सोहळ्याच्या वेळी कृतज्ञता गीताच्यावेळी माझी भावजागृती होत होती आणि ती सोहळ्यानंतरही टिकून होती.

अंतर्ज्ञानी भारतीय ऋषि !

‘पाश्‍चात्त्यांना संशोधनासाठी यंत्रे लागतात. ऋषींना आणि संतांना लागत नाहीत. त्यांना यंत्रांच्या अनेक पटींनी माहिती मिळते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

सात्विक, धर्माचरणी वृत्ती असलेले आणि मृत्यूत्तर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले पनवेल येथील कै. सदाशिव बापू साळुंखे !

कै. सदाशिव बापू साळुंखे यांचे तिसरे वर्षश्राद्ध झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या स्मृतींना दिलेला उजाळा प्रसिद्ध करीत आहोत.