पोहरादेवी येथील गर्दीप्रकरणी प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

पूजा चव्हाण आत्महत्येच्या प्रकरणात नाव घेण्यात येत असलेले वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २३ फेब्रुवारी या दिवशी कारवाई करण्याची सूचना दिली आहे.

शिर्डी येथे श्री साईदर्शनासाठी नवीन नियमावली, सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंतच दर्शन

पहाटेची काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीला भक्तांना उपस्थित रहाता येणार नाही. गुरुवार आणि सलग सुट्टीच्या दिवशी भक्तांना ‘ऑनलाईन’ पास बंधनकारक आहे, तर २५ फेब्रुवारी या दिवशी होणारा श्री साईपालखी सोहळा रहित करण्यात आला आहे.

व्हॅटिकनचे पोकळ वासे !

आध्यात्मिकता, त्याग, परमार्थ यांची कोणतीच शिकवण ना ख्रिस्ती पाद्य्रांना दिली जाते, ना ख्रिस्त्यांना ! अशा ‘पोकळ’ आणि दांभिक विचारांच्या पाद्य्रांना भारतात मान-सन्मान मिळतो, हे संतापजनक होय !

शिवरायांची ‘जगदंबा’ तलवार परत न करणार्‍या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्रात खेळू देणार नाही !

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार भारताला परत न देणार्‍या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्राच्या भूमीवर क्रिकेट खेळू देणार नाही.

कामाच्या वेळी २ सत्रांत, तसेच ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात ‘वर्क फ्रॉम होम’, तसेच २ सत्रांत कामाच्या वेळा निश्‍चित करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना दिले आहेत.

गुन्हेगारीचा वाढता आलेख !

गुन्हेगारांना कठोर शिक्षा करणे, गुन्हेगारांवर कारवाईचे प्रयत्न तत्परतेने करणे आवश्यक आहेच; पण त्याही पुढे जाऊन गुन्हेगारी समूळ नष्ट होण्यासाठी, त्यांना चांगला माणूस बनवण्यासाठी धर्मशिक्षण देऊन नीतीमान करणे आवश्यक आहे !

अस्लम शेख यांनी भेंडीबाजार आणि बेहराम पाडा येथेही मास्क लावण्याचा सल्ला द्यावा ! – संदीप देशपांडे, मनसे

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ‘मास्क लावला नाही, तर दळणवळणबंदी करावी लागेल’, असे सांगितले. हाच सल्ला त्यांनी जरा भेंडीबाजार आणि बेहरामपाडा येथेही द्यावा, असे आवाहन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्र आणि समाज हित डोळ्यांसमोर ठेवून ‘गोवंश हत्या अन् लव्ह जिहाद मुक्त महाराष्ट्र’ या मागणीसाठीचा धुळे ते आझाद मैदान (मुंबई) पदमोर्चा स्थगित !

गोवंश हत्या अन् लव्ह जिहाद मुक्त महाराष्ट्र यांसह अन्य मागण्यांसाठी २५ फेब्रुवारी या दिवशी धुळे ते आझाद मैदान (मुंबई) पदमोर्च्याचे आयोजन कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राष्ट्र आणि समाज हित डोळ्यांसमोर ठेवून स्थगित करण्यात आला.

कामकाजाची पहाणी करून अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे पुरातत्व विभागाला निर्देश

श्रीरामाने निर्माण केल्याचा धार्मिक आणि  ऐतिहासिक वारसा असलेला वाळुकेश्‍वर येथील बाणगंगा कुंड विकासक इमारतीसाठी करत असलेल्या खोदकामामुळे बाधित झाले आहे.