मुंबई, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ‘मास्क लावला नाही, तर दळणवळणबंदी करावी लागेल’, असे सांगितले. हाच सल्ला त्यांनी जरा भेंडीबाजार आणि बेहरामपाडा येथेही द्यावा, असे आवाहन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे. किमान स्वतःच्या मतदारसंघात एक चक्कर तरी मारावी, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. मुंबईकरांना परत दळणवळणबंदी बघायची नसेल, तर त्यांनी स्वतःचे आणि कुटुंबाचे दायित्व घेतले पाहिजे, असे आवाहन अस्लम शेख यांनी केले होते. त्यावर मुसलमानबहुल असलेल्या स्वत:च्या मतदारसंघात प्रथम अशा प्रकारचे आवाहन करण्याचा सल्ला संदीप देशपांडे यांनी अस्लम शेख यांना दिला आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > अस्लम शेख यांनी भेंडीबाजार आणि बेहराम पाडा येथेही मास्क लावण्याचा सल्ला द्यावा ! – संदीप देशपांडे, मनसे
अस्लम शेख यांनी भेंडीबाजार आणि बेहराम पाडा येथेही मास्क लावण्याचा सल्ला द्यावा ! – संदीप देशपांडे, मनसे
नूतन लेख
- अयान पठान याच्याकडून हिंदु प्रेयसीला अमानुष मारहाण; जखमांवर तिखट टाकले !
- हिंदु प्रेयसीच्या भावाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या धर्मांधाला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन
- सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त पुणे येथे २१ एप्रिल या दिवशी भव्य दिंडीचे आयोजन !
- Hubbali Love Jihad Murder : हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे विवाहाचा प्रस्ताव नाकारल्याने मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीची हत्या !
- Green Islam : इमाम नसरुद्दीन उमर यांच्या नेतृत्वाखाली इंडोनेशियात जोर धरत आहे ‘ग्रीन इस्लाम’ चळवळ !
- कळंबोली येथे १ लाख रुपये किमतीचा ४ किलोग्रॅम गांजा बाळगणारा अटकेत !