
मुंबई, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ‘मास्क लावला नाही, तर दळणवळणबंदी करावी लागेल’, असे सांगितले. हाच सल्ला त्यांनी जरा भेंडीबाजार आणि बेहरामपाडा येथेही द्यावा, असे आवाहन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे. किमान स्वतःच्या मतदारसंघात एक चक्कर तरी मारावी, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. मुंबईकरांना परत दळणवळणबंदी बघायची नसेल, तर त्यांनी स्वतःचे आणि कुटुंबाचे दायित्व घेतले पाहिजे, असे आवाहन अस्लम शेख यांनी केले होते. त्यावर मुसलमानबहुल असलेल्या स्वत:च्या मतदारसंघात प्रथम अशा प्रकारचे आवाहन करण्याचा सल्ला संदीप देशपांडे यांनी अस्लम शेख यांना दिला आहे.
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
मूल्यांकन करून राज्यातील शासकीय रुग्णालयांचे होणार नामांकन !
पाणंद आणि शेत मार्ग यांच्या दुतर्फा केलेल्या वृक्षरोपणाच्या संगोपनाचे दायित्व ग्रामपंचायतींचे !