
मुंबई, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ‘मास्क लावला नाही, तर दळणवळणबंदी करावी लागेल’, असे सांगितले. हाच सल्ला त्यांनी जरा भेंडीबाजार आणि बेहरामपाडा येथेही द्यावा, असे आवाहन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले आहे. किमान स्वतःच्या मतदारसंघात एक चक्कर तरी मारावी, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. मुंबईकरांना परत दळणवळणबंदी बघायची नसेल, तर त्यांनी स्वतःचे आणि कुटुंबाचे दायित्व घेतले पाहिजे, असे आवाहन अस्लम शेख यांनी केले होते. त्यावर मुसलमानबहुल असलेल्या स्वत:च्या मतदारसंघात प्रथम अशा प्रकारचे आवाहन करण्याचा सल्ला संदीप देशपांडे यांनी अस्लम शेख यांना दिला आहे.
Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने पी.एफ्.आय.च्या ३ सदस्यांना जामीन नाकारला
विवाहानंतरही मुसलमान प्रियकराच्या संपर्कात असल्याने हिंदु युवतीची तिच्या भावानेच केली हत्या !
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्या शिक्षकाला अटक !
२० संशयितांच्या शोधासाठी ५ पथके तैनात
गुटखा तस्करांवर थेट ‘मकोका’: मुख्य सूत्रधारांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार !