पुण्यातील मेट्रो सेवा कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकारने दिले ३६७ कोटी रुपये !

पिंपरी आणि पुणे येथील प्राधान्य मार्गावर मेट्रोच्या अपुर्‍या कामांसाठी निधी अल्प पडू नये; म्हणून ३६७ कोटी रुपये निधी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) प्रकल्पासाठी राज्य सरकारने दिला आहे. या प्रकल्पात राज्य सरकारचा ५० टक्के हिस्सा आहे.

१५ फेब्रुवारी हा ‘फास्ट टॅग’ सुविधेच्या मुदतवाढीचा अखेरचा दिनांक

वाहनधारकांनी तात्काळ ‘फास्ट टॅग’ सुविधा घ्यावी, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलेे.

काँग्रेसींचे धर्मांधप्रेम जाणा !

मी श्रीराममंदिरासाठी पैसे दिल्याचे वृत्त रा.स्व. संघाने पसरवले आहे. या वृत्तामुळे मुसलमानांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी त्यांची क्षमा मागतो, असे विधान केरळमधील काँग्रेसचे आमदार एल्धोस कुन्नाप्ली यांनी केले.

धनबाद (झारखंड) येथे प्रशासन आणि महाविद्यालये यांना निवेदन अन् ‘ऑनलाईन’ बैठकीच्या माध्यमातून धर्मप्रेमींचे प्रबोधन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाने होणारे अत्याचार थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा शिक्षण अधिकारी, शिक्षण उपायुक्त, पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

मैंने राममंदिर के लिए पैसे दिए इस झूठ के लिए मुसलमानों की क्षमा मांगता हूं ! – केरल के कांग्रेस विधायक कुन्नाप्ली 

कांग्रेस का धर्मांधप्रेम !

कोरोनाच्या संसर्गाचा आढावा घेऊन २२ फेब्रुवारीपर्यंत मुंबईतील महाविद्यालये चालू करण्याविषयीचा निर्णय घेण्यात येणार

मुंबईतील कोरोनाचा संसर्ग पहाता २२ फेब्रुवारीपर्यंत याविषयी आढावा घेऊन मगच मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये चालू करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे पत्र मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मुंबई विद्यापिठाला पाठवले आहे.

स्त्रियांनी आणि काही पुरुषांनी कपाळाला कुंकू किंवा गंध लावण्याची पद्धती अन् त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

‘बहुतांश हिंदु स्त्रिया आणि काही पुरुष कपाळाला कुंकू किंवा गंध लावतात. त्यांची पद्धती प्रांताप्रमाणे किंवा संप्रदायाप्रमाणे निरनिराळी आहे. स्त्रियांनी आणि काही पुरुषांनी कपाळाला कुंकू किंवा गंध लावण्याचे आध्यात्मिक महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.

पालटत्या काळाचा वेध घेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मुलांच्या भावविश्‍वात सुंदर चित्र उभे करत त्यांचे प्रबोधन करणारे अभिनंदनीय आणि वंदनीय ‘बालसंस्कार वर्ग’ !

प्राध्यापक श्रीकांत बेलसरे हे मराठवाडा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आहेत. शंभराव्या बालसंस्कार वर्गाच्या निमित्ताने त्यांनी व्यक्त केलेले मनोगत येथे दिले आहे.

आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचा भाषाभिमान !

एकदा ‘इंग्रजी न येणे, हे माझे दुर्दैव नाही; पण संस्कृतसारखी देवभाषा न येणे, हे तुमचे दुर्दैव नक्कीच म्हटले पाहिजे’, अशा शब्दांत त्यांनी एका पाश्‍चात्त्य विचारांचा प्रभाव असलेल्या भारतीय विद्वानाला गप्प केले होते.

अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

सभेला संबोधित करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले व्यासपिठावर गेले, तेव्हा मला ते विराट रूपात दिसले. या सभेला लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सनातन संस्थेने कधीही मागे वळून पाहिले नाही.