वॉशिंग्टन (अमेरिका) येथील भारतीय दूतावासासमोरील म. गांधी यांचा पुतळा खलिस्तानी झेंड्याद्वारे झाकला !

सरकारने शेतकर्‍यांच्या आंदोलनातील खलिस्तानवाद्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी !

युद्धासाठी भारत आता १० ऐवजी १५ दिवसांचा शस्त्रसाठा ठेवणार

भारतीय सुरक्षादलाला आता लढाईसाठी लागणारा १५ दिवसांचा शस्त्रसाठा करून ठेवण्याची अनुमती देण्यात आली आहे. पूर्वी केवळ १० दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा सिद्ध ठेवण्याची सुरक्षादलांना अनुमती होती.

काँग्रेस आणि साम्यवादी पक्ष शेतकर्‍यांच्या वेशात आंदोलनात सहभागी होऊन संभ्रम निर्माण करत आहेत ! – साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

‘पंजाबमधील काँग्रेस सरकारने हे नवीन कृषी कायदे लागू केलेले नाहीत. तरीही पंजाबमधील लोक देहलीमध्ये येऊन आंदोलन का करत आहेत ?’ – साध्वी प्रज्ञासिंह

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या

राज्यातील उत्तर २४ परगणाच्या हलि शहरामध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आक्रमणात भाजपच्या सैकत भवाल या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, तर अन्य ६ जण घायाळ झाले, अशी माहिती भाजपने ट्वीट करून दिली आहे.

लव्ह जिहादमध्ये हात असल्याचे आढळल्यास मशीद, मदरसे यांना मिळणारे सरकारी साहाय्य रहित होणार  

मध्यप्रदेश सरकार लव्ह जिहादविरोधी कायदा बनवत आहे. ‘धर्मस्वातंत्र्य’ असे या विधेयकाचे नाव असणार आहे.

भक्तांच्या निधीतून अयोध्येतील श्रीराममंदिर उभे राहील ! – चंपत राय, महासचिव, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास

मुंबई मराठी पत्रकार संघात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

बहुतांश तरुणी स्वतःहून संबंध ठेवतात अन् प्रेमभंग झाल्यावर बलात्काराची तक्रार करतात ! – छत्तीसगड महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक

समाजातील नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हेच यातून लक्षात येते ! समाजाला आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे !

रामनाथी आश्रमात झालेल्या राजमातंगी यज्ञाच्या वेळी साधकाला आलेली अनुभूती

राजमातंगी यज्ञ चालू झाल्यावर मला पोटात दुखणे आणि पाठ दुखणे, असे त्रास होऊ लागले. माझे मन पुष्कळ अस्थिर झाले. ‘मला यज्ञाचा लाभ होऊ नये’, यासाठी मोठ्या वाईट शक्ती असे त्रास निर्माण करत आहेत’, याची मला जाणीव झाली.

रामनाथी आश्रमात झालेल्या राजमातंगी यज्ञाच्या वेळी साधिकेला सूक्ष्मातून दिसलेले दृश्य

पूर्णाहुतीचे मंत्र चालू असतांना मला सूक्ष्मातून दिसले, ‘औदुंबर वृक्षाच्या फांदीवर एक ऋषि बसले आहेत. ते पुरोहित साधकांच्या समवेत यज्ञाचे मंत्रपठण करत आहेत.

केवळ ७ घंट्यांचे अधिवेशन घेऊन सरकार जनतेच्या प्रश्‍नांपासून पळ काढत आहे !

सरकार पोलिसांचा चुकीचा वापर करत आहे. सत्ताधार्‍यांच्या विरोधात सामाजिक माध्यमांवर पोस्ट पाठवल्यास त्यांना कारागृहात पाठवले जात आहे.