चीन आणि पाक यांच्या कुरापतींच्या पार्श्वभूमीवर निर्णय

नवी देहली – भारतीय सुरक्षादलाला आता लढाईसाठी लागणारा १५ दिवसांचा शस्त्रसाठा करून ठेवण्याची अनुमती देण्यात आली आहे. पूर्वी केवळ १० दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा सिद्ध ठेवण्याची सुरक्षादलांना अनुमती होती. चीनच्या सीमेवरील कुरापती लक्षात घेता भारताने हा निर्णय घेतला आहे. नव्या अधिकारांचा आणि आणीबाणीच्या काळातील खरेदीच्या अधिकारांचा वापर करून येत्या काही मासांमध्ये सैन्याकडून शस्त्रसाठ्यावर ५० सहस्र कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. स्वदेशी आणि परदेशी स्रोतांचा वापर करून विविध प्रकारचा सुसज्ज शस्त्रसाठा खरेदी केला जाणार आहे.
In the middle of a conflict with China, India has taken a significant step by authorising the defence forces to enhance their stocking of weapons and ammunition for a 15-day intense warhttps://t.co/0Pkcyjm2ca
— Hindustan Times (@htTweets) December 13, 2020
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
Nepal Chinese Cameras : नेपाळने भारताच्या सीमेवर बसवले चिनी कॅमेरे !
America Indian Shot Dead :अमेरिकेत अज्ञातांकडून भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या
इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा !
भारतातील घटत्या प्रजनन प्रमाणावर इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता