श्रीराम आणि हनुमान यांच्यावरील श्रद्धेमुळे इतिहासाची शिक्षिका सांगत असलेल्या गोष्टी चुकीच्या असल्याचे तिला धैर्याने सांगणारा कु. संस्कार सभरवाल (वय १४ वर्षे) !

‘रामायण आणि हनुमान यांविषयी वर्गात चुकीचा इतिहास शिकवला जात आहे. हे लक्ष्यात आल्यावर श्रीराम आणि हनुमान यांच्यावरील श्रद्धेमुळे इतिहासाची शिक्षिका सांगत असलेल्या गोष्टी चुकीच्या असल्याचे तिला धैर्याने सांगणारा कु. संस्कार सभरवाल !

धर्माचरणाची आदर्श उदाहरणे

उत्तरप्रदेश येथील धर्माभिमानी कु. शुभम् विश्‍वकर्मा (वय १८ वर्षे) याने कपाळाला टिळा लावून शाळेत जाण्यासाठी शिक्षकांशी केलेला संघर्ष !

देवघरात देवतांची मांडणी कशी करावी, याविषयीचे धर्मशास्त्र

देव्हार्‍यात देवतांची मांडणी करतांना ती शंकूच्या आकारात करावी. पूजा करणार्‍या भक्ताच्या समोर मध्यभागी श्री गणपति ही देवता उजव्या हाताला स्त्रीदेवता ठेवाव्यात आणि डाव्या हाताला पुरुषदेवता ठेवाव्यात.

हिंदूंनो, ईश्‍वरी चैतन्य अधिकाधिक मिळण्यासाठी धर्माचरण करा !

मानवाचे शरीर, विशेषतः कपाळ आणि भुवया यांमधील स्थान विद्युत् चुंबकीय लहरींच्या रूपात ऊर्जा उत्पन्न करते. कपाळावर कुंकू किंवा टिळा लावल्याने कपाळ थंड राहून व्यक्तीचे अनिष्ट लहरींपासून रक्षण होते.

धर्माचरणाची अपरिहार्यता अधोरेखित करणार्‍या घटना

धर्माचरण नसल्याने आज हिंदूंमध्ये हिंदु धर्माविषयीचा अभिमानच उरलेला नाही. त्यामुळे ते अन्य धर्मियांप्रमाणे अनुसरण करू लागतात. स्वतःच स्वतःच्या अधोगतीस कारणीभूत ठरतात.

हिंदूंच्या धर्मशिक्षणाविषयीचे अज्ञान दर्शवणार्‍या कृती

आज धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंच्या जीवनाला ताळतंत्र राहिलेले नाही. धर्माचा पाया नसल्याने त्यांचे जीवन आधारहीन झालेले आहे. धर्मशिक्षणाअभावी भरकटलेल्या हिंदु समाजाकडून होणार्‍या अयोग्य प्रकारच्या कृती पुढे दिल्या आहेत.

असे प्रश्‍न विचारून गळ्यात ‘क्रॉस’ घालणार्‍यांचे प्रबोधन करा… !

हिंदु युवक आणि युवतींनो, परक्याची जोखड असलेला ख्रिस्त्यांचा ‘क्रॉस’ तुम्हाला अप्रत्यक्षरित्या स्वधर्मातून परधर्मात नेत आहे, हे समजून घ्या !

स्वधर्माचरणापासून दूर नेणारे आणि अन्य पंथियांकडून होणारे हिंदूंचे धर्मांतर !

मुसलमान ‘लव्ह जिहाद’द्वारे राष्ट्र पोखरत आहेत, तर ख्रिस्ती धर्मांतराद्वारे हिंदु धर्म पोखरत आहेत आणि धर्मशिक्षण नसल्याने धर्माभिमानशून्य झालेला हिंदु समाज त्याला मोठ्या संख्येेने बळी पडत आहे.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे धर्माचरणास उद्युक्त करणारे विचार

धर्मपरंपरेने जे बंधन घातले आहे, त्यानुसार आपल्याला कार्य करायला हवे; मात्र लोकांना आकर्षित करण्यासाठी आपण जे अनावश्यक धारण करत आहे, ते धर्माचे विडंबन आहे, हे समजायला हवे.

धर्माचरणाविषयी मान्यवरांचे मौलिक विचार

‘नैतिक मूल्ये आणि गुण यांचा र्‍हास झालेल्या सध्याच्या काळात श्रीरामाने केलेले धर्माचरण आणि नैतिकता या मूल्यांचा आदर्श घेणे आवश्यक आहे. प्रभु श्रीराम हे सद्गुणांची साक्षात मूर्ती होते.’