
‘हिंदु राष्ट्र निर्माण करण्यापूर्वी सर्वांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे !’
– (पू.) श्री. हरिशंकर जैन, सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता तथा ‘हिंदू फ्रन्ट फॉर जस्टिस’चे अध्यक्ष
श्रीरामाने केलेले धर्माचरण आणि नैतिकता या मूल्यांचा आदर्श घेणे आवश्यक !

‘नैतिक मूल्ये आणि गुण यांचा र्हास झालेल्या सध्याच्या काळात श्रीरामाने केलेले धर्माचरण आणि नैतिकता या मूल्यांचा आदर्श घेणे आवश्यक आहे. प्रभु श्रीराम हे सद्गुणांची साक्षात मूर्ती होते.’ – सौ. मृदुला सिन्हा, तत्कालीन राज्यपाल, गोवा.
‘पालकांच्या धर्माचरणामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे इतिहासपुरुष निर्माण होतात !’ – सौ. लता ढवळीकर, सनातन संस्था, गोवा.
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !