गोव्यातील राष्ट्रीय हमरस्ता प्रकल्प जून २०२१ पर्यंत पूर्ण होणार

गोव्यातील राष्ट्रीय हमरस्ता प्रकल्प जून २०२१ पर्यंत पूर्ण होणार

गोव्यातील सर्व राष्ट्रीय हमरस्ता प्रकल्प जून २०२१ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ता वाहतूक आणि हमरस्ता खात्याचे  पदाधिकारी पांडे यांनी चालू असलेल्या कामांची पहाणी केल्यानंतर दिली.

शिक्षित कि अशिक्षित ?

शिक्षित कि अशिक्षित ?

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत एकूण २ लक्ष ४१ सहस्र ९०८ एवढे मतदान झाले. त्यापैकी २३ सहस्र ९२ मते अवैध होती, म्हणजेच झालेल्या एकूण मतदानाच्या जवळपास १० टक्के मतदान अवैध ठरले.

लोकसभेत घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे मोदी शासनाला परिणाम भोगावा लागेल ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

लोकसभेत घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे मोदी शासनाला परिणाम भोगावा लागेल ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

देहलीच्या सीमेवर चालू असलेले शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे गांभीर्य शासनाने लक्षात घेतले पाहिजे; पण दुर्दैवाने या आंदोलनाची अशी नोंद घेतली नसल्याचे दिसून आले आहे.

(म्हणे) ‘बाबरी मशीद ४०० वर्षे उभी होती, हे पुढच्या पिढीला सांगणार !’ – असदुद्दीन ओवैसी

(म्हणे) ‘बाबरी मशीद ४०० वर्षे उभी होती, हे पुढच्या पिढीला सांगणार !’ – असदुद्दीन ओवैसी

भगवान श्रीराम यांचे या ठिकाणी त्यापूर्वी शेकडो वर्षे मंदिर होते आणि ते पाडूनच मशीद बांधण्यात आली, हे न्यायालयात स्पष्ट झाले आहे, हे ओवैसी का लपवत आहेत ? हे त्यांनी सांगावे !

ब्राह्मण महासंघाचा तृप्ती देसाई यांना विरोध

ब्राह्मण महासंघाचा तृप्ती देसाई यांना विरोध

तृप्ती देसाई यांना विरोध करत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. आनंद दवे यांनी सहकार्‍यांसह शिर्डी येथे लावलेल्या फलकाचे पूजन केले आणि संस्थानच्या भूमिकेला पाठिंबा दिला. १० डिसेंबरला तृप्ती देसाई  आल्यास त्याला विरोध करू, अशी चेतावणी महासंघाने दिली आहे.

तमिळनाडू येथील जिंजी किल्ल्याचे जतन आणि संवर्धन यांसाठी मुख्यमंत्र्यांकडून ५० लाख रुपये घोषित

तमिळनाडू येथील जिंजी किल्ल्याचे जतन आणि संवर्धन यांसाठी मुख्यमंत्र्यांकडून ५० लाख रुपये घोषित

स्वराज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असणार्‍या जिंजी किल्ल्यास खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असतांना त्यांनी जिंजी किल्ल्यावर ताबा मिळवला होता.

रावणाविषयी केलेल्या विधानावरून अभिनेते सैफ अली खान यांची क्षमायाचना

रावणाविषयी केलेल्या विधानावरून अभिनेते सैफ अली खान यांची क्षमायाचना

मी एका मुलाखतीमधून केलेल्या विधानामुळे वाद निर्माण होऊन लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. माझा उद्देश असा कधीच नव्हता. मी सर्वांची मनापासून क्षमा मागतो. मी माझे विधान मागे घेत आहे. भगवान श्रीराम नेहमीच माझ्यासाठी धार्मिकता आणि वीरता यांचे प्रतीक राहिले आहेत.

मणचे येथे होडी उलटल्याने एकाचा मृत्यू, ५ जण वाचले

मणचे येथे होडी उलटल्याने एकाचा मृत्यू, ५ जण वाचले

तालुक्यातील मणचे येथील खाडीपात्रात होडी उलटून झालेल्या दुर्घटनेत तळेरे येथील ‘मेडिकल’ व्यावसायिक महावीर उपाख्य मनोज रवींद्र पोकळे (वय ४० वर्षे) यांचा बुडून मृत्यू झाला.

‘शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती’, हे विसरू नका ! – बसनगौडा पाटील, आमदार, विजापूर

‘शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती’, हे विसरू नका ! – बसनगौडा पाटील, आमदार, विजापूर

मराठा विकास महामंडळाला केलेल्या विरोधाचे प्रकरण

आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट करा !

आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट करा !

जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षीच्या ११ मासांमध्ये सुरक्षादलांनी २११ आतंकवाद्यांना ठार केले, तर ४७ जणांना अटक केली आहे. याव्यतिरिक्त आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या १५० जणांना अटक करण्यात आली आहे.