भारत मलेशियाला धमकावत का नाही ?
‘जेव्हा महंमद पैगंबर काबा येथे परतले होते, तेव्हा त्यांनी तेथे असलेल्या ३६० मूर्ती फोडल्या होत्या. एका इस्लामी देशामध्ये एक मूर्ती किंवा प्रतिमा असू नये आणि जर असेल, तर तिला फोडली पाहिजे – डॉ. झाकीर नाईक
‘जेव्हा महंमद पैगंबर काबा येथे परतले होते, तेव्हा त्यांनी तेथे असलेल्या ३६० मूर्ती फोडल्या होत्या. एका इस्लामी देशामध्ये एक मूर्ती किंवा प्रतिमा असू नये आणि जर असेल, तर तिला फोडली पाहिजे – डॉ. झाकीर नाईक
‘एकपात्री विनोदी कार्यक्रम करणारा मुनव्वर फारूकी याने हिंदूंच्या देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्या केल्यानंतर हिंदुरक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोपले अन् पोलिसांच्या कह्यात दिले होते.
‘माझ्या देशभक्तीचा उगम धर्मातून होतो. मी हिंदु म्हणून जन्माला आलो, म्हणजेच मी देशभक्त आहे. त्यासाठी वेगळे काही करण्याची आवश्यकता नाही, असे म. गांधी यांचे मत होते’, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
‘अलीगड (उत्तरप्रदेश) येथे २३ फेब्रुवारी या दिवशी धर्मांधांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात हिंसाचार केला होता. धर्मांधांनी दगडफेक, गोळीबार आणि जाळपोळ केली होती. यामुळे येथील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे.
श्रीमती श्यामला देशमुख, नाशिक यांचा मार्गशीर्ष कृष्ण पक्ष सप्तमी (५.१.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
सनातनच्या मुंबई येथील साधिका सौ. सुहासिनी परब यांच्या सासूबाई श्रीमती विजया परब (वय ८४ वर्षे) यांचे १ जानेवारी २०२१ या दिवशी दुपारी २.४५ वाजता वडाळा येथे वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्यांना १ मुलगा, ३ मुली, १ स्नुषा, १ जावई, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे.
आपत्काळात इंधनांचा तुटवडा भासेल. अशा वेळी प्रवास करणे, रुग्णाला वैद्यांकडे नेणे, सामान आणणे इ. कारणांसाठी वाहतुकीच्या पारंपरिक साधनांचा वापर करावा लागेल.
ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी २३ सहस्र १३७ स्वयंसेवी संस्था कार्यरत असून त्यांना १५ सहस्र २०९ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते. विदेशातून हा पैसा उपलब्ध होतो.
हिंदु म्हणून घेण्यास लाज वाटावी, इतके आमचे अध:पतन झाले आहे. राजसत्तेने आणि समाजसत्तेने परंपरांचा विध्वंस करून हे अध:पतन घडवून आणले. याविरुद्ध आम्हाला सर्व बाजूंनी रान पेटवायचे आहे.
चीन इस्लाम आणि ख्रिस्ती यांच्या कुप्रभावाला समजून चुकला आहे. त्यामुळे तो अशा पंथांना आपल्या समाजातून दूर करण्यासाठी जी कोणती कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे..