‘जेव्हा महंमद पैगंबर काबा येथे परतले होते, तेव्हा त्यांनी तेथे असलेल्या ३६० मूर्ती फोडल्या होत्या. एका इस्लामी देशामध्ये एक मूर्ती किंवा प्रतिमा असू नये आणि जर असेल, तर तिला फोडली पाहिजे, असे चिथावणीखोर विधान आतंकवाद्यांचा आदर्श अन् भारतातून पसार होऊन मलेशियामध्ये रहात असलेल्या डॉ. झाकीर नाईक याने केले आहे.’
भारत मलेशियाला धमकावत का नाही ?
नूतन लेख
- शिवजयंती तिथीने साजरी करूया !
- निवडणुकीत अनुचित प्रसार घडू नये; म्हणून कुख्यात गुंडांवर देखरेख ठेवण्यासाठी जनतेचा पैसा खर्च करण्यापेक्षा या गुंडांना अटक का केली जात नाही ?
- सनातन हिंदु धर्मशास्त्राचे मंडन आणि पाखंडाचे खंडण करणारे प.पू. गुरुदेव !
- लोकसभेच्या कोणत्या निवडणुकीसाठी किती रुपये व्यय झाले ?
- हत्तींपासून गावाचे रक्षण करू न शकणारे पोलीस आणि सरकार !
- आयकर खात्याला निवडणुकीत कुठे पैसे वाटले जात आहेत का ? हे पहाण्यासाठी २४ घंटे कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करावा लागणे, हे भारताला लज्जास्पद ! जगात किती देशांत अशी स्थिती आहे ?