
‘ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी २३ सहस्र १३७ स्वयंसेवी संस्था कार्यरत असून त्यांना १५ सहस्र २०९ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाते. विदेशातून हा पैसा उपलब्ध होतो. या स्वयंसेवी संस्था यातील १० टक्के रक्कम स्वतःसाठी तर ९० टक्के रक्कम चर्चसाठी वापरतात. धर्मांतराची समस्या रोखायची असेल, तर केंद्र सरकारने अशा संस्थांना विदेशातून मिळणारे अर्थसाहाय्य तात्काळ खंडित करायला हवे.’
– डॉ. नील माधव दास, संस्थापक अध्यक्ष, तरुण हिंदू, झारखंड.
वीजदेयकांविषयीचा प्रश्न सुटेपर्यंत स्मार्टमीटर बसवणे स्थगित ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत
भेसळ आणि दराच्या वादात गुर्हाळ व्यवसाय संकटात !
शेगावच्या प्रसिद्ध कचोरी केंद्रावर धाड !
अनैतिकतेचा बाजार !
अध्यात्म समजून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता !
पब-हॉटेल्स कि मृत्यूचे सापळे ?