पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे सरकारीकरण झाल्यानंतर वाढलेले अपप्रकार आणि गैरव्यवहार !

पंढरपूरचे देवस्थान सरकारच्या कह्यात गेले. आय.ए.एस्. असलेल्या कार्यकारी अधिकार्‍याने मंदिरातील संतांची समाधी कट्टा समजून पाडली, पंढरीच्या प्रसादात पालट केला. एका अधिकाऱ्याने देवीला आलेल्या वस्तू पळवल्या. असे गैरप्रकार होत आहेत.

दुष्ट व्यक्तीविषयी शास्त्रवचन

जसे थकलेला हत्तींचा राजा सावलीसाठी वृक्षाचा आश्रय घेतो आणि विश्राम झाल्यानंतर त्याच वृक्षाचा नाश करतो, तसेच नीच (दुष्ट) मनुष्य स्वतःला आश्रय देणार्‍याचा सुद्धा (कृतघ्नपणे) नाश करतो.

कोरोना लसीच्या रजिस्ट्रेशनसाठी अनोळखी लोकांनी माहिती मागितल्यास देऊ नये !

नागरिकांनी असे भ्रमणभाष संपर्क, लिंक किंवा लघुसंदेश यांना प्रतिसाद देऊ नये. ठाणे सिटी पोलिसांनी ट्वीट करून ही सूचना दिली आहे.

ओडिशामध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या ५० व्या विजय दिनानिमित्त व्हाईस अ‍ॅडमिरल एस्.एच्. सरमा यांचा करण्यात आला सत्कार !

व्हाईस अ‍ॅडमिरल सरमा ९८ वर्षांचे असून त्यांची वर्ष १९७१ च्या युद्धातील विजयामध्ये अविस्मरणीय आणि प्रमुख भूमिका आहे.

सरकारने मंदिरे कह्यात घेणे, म्हणजे मंदिराच्या उत्पन्नावर दरोडा टाकणे !

मंदिरे शासनाच्या कह्यात गेली की, मंदिराच्या उत्पन्नातून भरमसाट उधळपट्टी होते, भ्रष्टाचार होतो. अधार्मिक कामावर पैसा वाया जातो, हे अनुभवाने सिद्ध झाले आहे.

हिंदूंनो, धर्माचे महत्त्व ओळखा !

हिंदु धर्मातील विवाह, वास्तूशांत वगैरे विधी, तसेच मृत्यूनंतर करण्यात येणारे श्राद्धादी विधी, हे सर्व ईश्‍वरप्राप्तीसाठी पूरक ठरणारे विधी आहेत. पूजा, यज्ञयाग वगैरे उपासनापद्धती प्रत्यक्ष ईश्‍वरप्राप्ती करून देणार्‍या आहेत.

सरकारने जीर्णोद्धाराची आवश्यकता असलेली जुनी मंदिरे चांगली करावीत !

सरकारला जर मंदिरांचे व्यवस्थापन आणि बळकटीकरण करायचे असेल, तर सरकार प्रथम जुनी, पडकी आणि जीर्णोद्धाराची आवश्यकता असलेली असंख्ये मंदिरे चांगली का करत नाही ?

नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे अन् आपत्तींच्या वेळी तत्परतेने साहाय्य करणार्‍या धार्मिक संस्था !

नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे अन् आपत्तींच्या वेळी धार्मिक संस्थांनी साहाय्याचा हात तत्परतेने पुढे करून जनतेला खरा आधार दिला.

समाजाची सात्त्विकता वाढवणार्‍या कलाकृतींची सेवा करण्याची सुवर्णसंधी !

कौशल्य, स्पंदनशास्त्राचा अभ्यास, सेवाभाव आणि गुरुकृपा यांचा संगम असलेल्या कलायोगाद्वारे समाजाची सात्त्विकता वाढण्यासाठी सात्त्विक कलाकृतींची सेवा करून आध्यात्मिक प्रगतीची सुवर्णसंधी गुरुकृपेने उपलब्ध होत आहे.