१ जानेवारीला नव्हे, तर भारतीय संस्कृतीनुसार नववर्षारंभ गुढीपाडव्याला साजरा करा !

१ जानेवारीला नव्हे, तर भारतीय संस्कृतीनुसार नववर्षारंभ गुढीपाडव्याला साजरा करा !

 हे केरळ उच्च न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारला स्वतःला कळत नाही का ?

‘केरळ उच्च न्यायालयाने देहलीतील हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात शाळा आणि महाविद्यालये यांच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या आंदोलनांवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे.

‘आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा ही भारताची बलस्थाने असल्याने त्यांच्या मुळावरच घाव घातल्यास त्याला दास बनवू शकू’, असा कावेबाज हेतू ठेवून भारतीय शिक्षणपद्धत आणि संस्कृती नष्ट करण्याचे कुटील कारस्थान रचणारा मेकॉले !

र भारताला दास (गुलाम) बनवायचे असेल, तर या देशाचा मेरुदंड, अर्थात भारतीय आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा तोडाव्या लागतील; म्हणून माझे मत असे आहे की, आपल्याला यांची शिक्षणपद्धत आणि संस्कृती नष्टभ्रष्ट करावी लागेल.