सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापरामुळे महिलांना होऊ शकतो हृदयविकार आणि कर्करोग !

केंद्र सरकारने भारतातील सॅनिटरी नॅपकिन्स यांचे उत्पादन करणार्‍या सर्व आस्थापनांची कसून चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी, तसेच त्यांच्या उत्पादनांचे नियमन करणारी प्रणाली बसवणे आवश्यक आहे !

वर्ष २००२ मध्ये ‘धडा’ शिकवण्यात आल्यापासून गुजरातमध्ये शांतता आहे ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

पूर्वी असामाजिक घटक हिंसाचारात सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यावर काँग्रेस त्यांचे समर्थन करत असे; मात्र वर्ष २००२ मध्ये ‘धडा’ शिकवण्यात आल्यावर गुन्हेगारांनी त्यांच्या कारवाया बंद केल्या.

राजकीय पक्षांच्या नावात ‘मुसलमान’ शब्द असला, तरी नोंद रहित करता येणार नाही !

रिझवी यांनी याचिकेत म्हटले आहे की, चांदतारा असलेले हिरवे ध्वज हे पाकिस्तान मुस्लिम लीगसारखे असून ते इस्लामविरोधीही आहेत. असे ध्वज देशातील मुसलमानबहुल भागांत अतिशय अभिमानाने लावले जातात.

जगातील प्रत्येक ३ महिलांमागे एका महिलेवर अत्याचार ! – तस्लिमा नसरीन

जोपर्यंत पुरुषप्रधान विचारसरणी अस्थिर होत नाही, स्त्रीद्वेष नष्ट होत नाही आणि लैंगिक भेदभाव इतिहासजमा केला जात नाही, तोपर्यंत महिलांवर अत्याचार, बलात्कार आणि हत्या करण्याचे सत्र चालूच राहील.

ख्रिस्त्यांप्रमाणे मुसलमानांनी वाढदिवस साजरा करू नये !  – देवबंद दारुल उलूम

मुसलमानांच्या धार्मिक संस्था त्यांना धर्माची माहिती देऊन त्यानुसार आचरण करण्यास सांगतात, तर दुसरीकडे हिंदूंच्या किती धार्मिक संस्था अशा प्रकारे हिंदूंना धर्माचरण करण्यास सांगतात ?

अवैध कागदपत्रांवर स्वाक्षर्‍या करण्यासाठी माझ्यावर दबाव !

केरळमध्ये सरकारी जागांवर नेमणुका करतांना सत्ताधारी मार्क्सवादी पक्षाच्या लोकांना अथवा त्यांच्या नातेवाइकांना प्राधान्य देण्यात येत आहे.

पुण्याला सामाजिक, राजकीय, वैचारिक वारसा लाभलेला आहे ! – उदय लळीत, माजी सरन्यायाधीश

अधिवक्ता हे समाजातील हेवेदावे आणि वादांचे निराकरण करणार्‍या न्यायसंस्थेचा भाग आहेत. ते आपली भूमिका किती प्रगल्भतेने मांडतात ? त्यावर न्यायसंस्थेचे यश अवलंबून आहे.

पाश्‍चात्त्य देशांनी भारताचे परराष्ट्र धोरण स्वीकारावे !

मी अन्य लोकांच्या (पाश्‍चात्त्य देशांच्या) मागण्यांनुसार परराष्ट्र धोरण आखत नाही. माझे परराष्ट्र धोरण हे माझा देश आणि माझे नागरिक यांच्या हितासाठी आहे.

मुसलमान तरुणाची धर्मांतर आणि विवाह न केल्यास श्रद्धा प्रमाणे ३५ तुकडे करण्याची हिंदु तरुणीला धमकी

अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

इस्लामिक रेजिस्टेंस कौन्सिल या आतंकवादी संघटनेने घेतले मंगळुरू येथील बाँबस्फोटाचे दायित्व !

‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी बोलतात; प्रत्यक्षात त्यांचेच लोक जिहादी आतंकवादी कारवाया करतात, हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून हत्या करतात, हिंदूंचा शिरच्छेद करतात, यावर ते कधी बोलणार ?