‘देवरुख स्पिरिच्युअल प्रोवेस प्रायव्हेट लिमिटेड’कडून लक्ष्मीपूजनाचे शास्त्र सांगण्यासाठी सनातन संस्थेला निमंत्रण !

रत्नागिरी जिल्ह्यातील ‘देवरुख स्पिरिच्युअल प्रोवेस प्रायव्हेट लिमिटेड, (डी.एस्.पी.पी.एल्.), भोरपवणे’ यांच्या वतीने २४ ऑक्टोबर या दिवशी लक्ष्मीपूजन आणि त्यामागील शास्त्र सांगण्यासाठी सनातन संस्थेच्या साधकांना आमंत्रित करण्यात आले होते.

विहिंपच्या हितचिंतक मोहिमेतून धर्मांतर, लव्ह जिहाद आणि गोवंश रक्षण यांविषयी जागृती करणार !

विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने ६ नोव्हेंबरपासून संपूर्ण देशात हितचिंतक, म्हणजेच सदस्यता मोहीम चालू करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरपर्यत संपूर्ण भारतात हिंतचिंतक मोहीम चालू रहाणार आहे.

भाजी विक्रेता शहरयार मिर्झा याने ८ वर्षांच्या मुलीवर केला बलात्काराचा प्रयत्न !

अल्पसंख्य असलेले गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

उत्तरप्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात धर्मांधाने हिंदु मुलीचे धर्मांतर करून बलपूर्वक केला विवाह

उत्तरप्रदेशात ‘लव्ह जिहाद’चे आणखी एक प्रकरण उजेडात !

बंगालमध्ये अल् कायद्याच्या जिहादी आतंकवाद्याला अटक

हा आतंकवादी मुसलमान तरुणांना या संघटनेत भरती करण्यासाठी खोटी भारतीय ओळखपत्रे बनवण्याचे काम करत होता. 

(म्हणे) ‘हिंदु शब्द विदेशी असून त्याचा अर्थ फारच घाणेरडा आहे !

‘जो हीन गुणांचा नाश करतो तो हिंदु’, असे भारतीय धर्मग्रंथांमध्ये ‘हिंदु’ शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. याचा अभ्यास सतीश जारकीहोळी यांनी केलेला नाही, हेच त्यांच्या विधानातून लक्षात येते !

देहलीतील जहांगीरपुरी हिंसाचारातील मुख्य आरोपी अन्सार शेख याला पुन्हा अटक

जहांगीरपुरी हिंसाचारातील मुख्य आरोपी अन्सार शेख याला पुन्हा अटक करण्यात आली. रोहिणी न्यायालयाने ४ नोव्हेंबर २०२२ या दिवशी अन्सार शेख याची जामिनावर सुटका केली होती. त्यानंतर त्याची जहांगीरपुरीमध्ये मिरवणूक काढण्यात आली. काही लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे १० टक्के आरक्षण कायम रहाणार !

सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधिशांच्या घटनापिठाचा निर्णय

‘हलाल शो इंडिया’ला अनुमती देऊन जनतेचा रोष ओढवून घेऊ नका !

मुंबईवरील ‘२६/११’ च्या आतंकवादी आक्रमणातील आरोपींचे खटले लढण्यासाठी अर्थपुरवठा करणारी ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’ ही संघटना हलाल उत्पादनांतून पैसा कमवत आहे.

लुधियाना (पंजाब) येथे ५ हिंदु नेत्यांना पोलिसांकडून ‘बुलेट प्रूफ जॅकेट’ !

यातून हेच स्पष्ट होते की, पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती फारच वाईट आहे. याकडे आता केंद्र सरकारने गांभीर्याने पहात लक्ष घातले पाहिजे !