विविध टाकाऊ वस्तूंचा लागवडीसाठी कुंडीप्रमाणे वापर करावा !
सध्या पेठेमध्ये सर्वच प्रकारच्या कुंड्या, ग्रो-बॅग (लागवडीसाठीच्या पिशव्या) यांचे मूल्य अधिक आहे. ‘हा व्यय अल्प प्रमाणात व्हावा’, यासाठी विविध टाकाऊ वस्तूंचा कुंड्यांप्रमाणे वापर करता येतो.
सध्या पेठेमध्ये सर्वच प्रकारच्या कुंड्या, ग्रो-बॅग (लागवडीसाठीच्या पिशव्या) यांचे मूल्य अधिक आहे. ‘हा व्यय अल्प प्रमाणात व्हावा’, यासाठी विविध टाकाऊ वस्तूंचा कुंड्यांप्रमाणे वापर करता येतो.
‘संपूर्ण पृथ्वीवर अधर्म आणि पाप वाढले आहे. त्यामुळे ‘कोरोना’ विषाणूची लागण चालू झाली आहे. हे भगवंताचेच नियोजन आहे. अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवंत वेगवेगळ्या माध्यमातून अधर्माचा आणि पापकर्मींचा नाश करतो. याचेच उदाहरण म्हणजे ‘कोरोना’ हा विषाणू आहे.
आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासकीय यंत्रणांचे साहाय्य मिळण्यासाठी संबंधितांचे संपर्क क्रमांक माहिती असणे आवश्यक !
पू. अण्णांच्या मार्गदर्शनाचा झालेला लाभ आणि साधकांनी त्याविषयी व्यक्त केलेले मनोगत आपण १२.१०.२०२२ या दिवशी पाहिले. आज अंतिम भागात धर्मप्रेमी यांनी व्यक्त केलेले मनोगत येथे पहाणार आहोत.
पू. रमानंदअण्णांनी साधकांना श्री गुरूंचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व सांगून साधनेची अनिवार्यता साधकांच्या लक्षात आणून दिली. आता आजच्या भागात पू. अण्णांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाचा झालेला लाभ आणि साधक अन् धर्मप्रेमी यांनी व्यक्त केलेले मनोगत पहाणार आहोत.
पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. आज आपत्कालात श्राद्ध करण्यासंदर्भातील नियम पाहूया.
‘एखादा विकार दूर होण्यासाठी दुर्गादेवी, राम, कृष्ण, दत्त, गणपति, मारुति आणि शिव या ७ मुख्य देवतांपैकी कोणत्या देवतेचे तत्त्व किती प्रमाणात आवश्यक आहे ?’, हे ध्यानातून शोधून काढून त्यानुसार काही विकार आणि त्यांवरील जप येथे दिले आहेत.
वास्तुदेवतेला प्रसन्न केल्यामुळे घरात चांगली स्पंदने निर्माण होतात. ती स्पंदने देवतेचे तत्त्व आकर्षित करतात. मागील काही लेखांमध्ये आम्ही तुम्हाला वास्तूशी संबंधित काही सूत्रे सांगितली. या लेखात वास्तूमध्ये गोमाता असणे का आवश्यक आहे, हे सांगते.
ज्या घरात किंवा वास्तूमध्ये कोळीष्टके असतात, तेथे आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण अधिक असते. कोळीष्टके एकप्रकारे अशुभच असतात. हा अंधविश्वास नाही, तर त्याच्यामागे वैज्ञानिक आणि धार्मिक कारण आहे. कोळीष्टके जर पुष्कळ दिवसांपासून राहिली, तर त्यात अनिष्ट शक्ती वास करू लागतात.
पू. तनुजा ठाकूर आमच्या घरून गेल्यावर एकदा रात्री मी त्या खोलीत झोपायला गेले होते. तेव्हा मला रात्रभर निराशा वाटत होती. मनात भविष्याविषयी उलटे-सुलट विचार येत होते. यावरून माझ्या लक्षात आले, ‘पू. दीदींनी जे सांगितले होते, ते किती सत्य होते !’