विविध देश आतंकवाद्यांच्‍या संदर्भात राबवत असलेली धोरणे भारतानेही राबवल्‍यास आपत्‍काळात देशहानी अल्‍प होईल !

फ्रान्‍सने २३ सहस्र घुसखोरांना देशाबाहेर पाठवण्‍याचा निर्णय घेतला . अनेक देशांनी पाकपुरस्‍कृत आतंकवाद्यांच्‍या विरोधात ठोस पाऊल उचलले. भारतानेही या देशांचे अनुकरण करावे.

हिंदूंनो, तुम्हाला हिंदुत्वहीन करणार्‍यांना विरोध करा !

सगळ्यात दुर्लक्षित आणि धोकादायक जिहाद, ज्याची भयानकता हिंदूंच्या अजिबात लक्षात आलेली नाही, तो आहे भूमी (लँड) जिहाद !

भारतात फोफावणार्‍या जिहादी आतंकवादी विचारधारेचा सामना करणे हिंदूंसाठी आव्हान

संपूर्ण भारतामध्‍ये ‘लव्‍ह जिहाद’च्‍या घटना वाढत आहेत. ‘लव्‍ह जिहाद’चे षड्यंत्र नियोजनबद्धरित्‍या केले जात आहे. त्याविरोधात कायदा व्हायलाच हवा.

जिहादच्या विरोधात समाज कृतीशील होत असल्याचे उदाहरण म्हणजे हिंदूंनी ठिकठिकाणी काढलेले हिंदु जनआक्रोश मोर्चे !

देशभक्त गुण्यागोविंदाने राहू न शकण्याला कट्टरतावाद्यांच्या वाढत्या कारवाया आणि तुष्टीकरण हेच घटक कारणीभूत !जिहाद नष्ट करण्यासाठी कठोर पावले उचलणे हेच उत्तर होय !

‘हिंदूंच्या विरुद्ध जिहाद करणे’, हा धर्मांधांच्या जगण्याचा एक अविभाज्य घटक !

इस्लामिक विचारवंत ‘जिहाद’ शब्दाचा अर्थ सांगतात की, खरे तर जिहाद हा दुसर्‍याच्या विरोधात नसून ‘स्वतःमधील वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी चालू केलेला प्रयत्न’, म्हणजे जिहादचा अर्थ आहे.

अयोध्या येथील श्रीराममंदिराचे बांधकाम चालू असतांना घडलेल्या सूक्ष्मातील प्रक्रियेचे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या एका साधिकेने केलेले सूक्ष्म परीक्षण

श्रीरामाच्या वानरसेनेतील काही वानरांनी त्यांचे उर्वरित प्रारब्ध भोगून संपवण्यासाठी, तसेच ‘ईश्वरी राज्याच्या स्थापने’च्या कार्यात साहाय्य करण्यासाठी मानवदेहात जन्म घेतला आहे.

स्वर्ग नाकारणारे महर्षि मुद्गल !

एखाद्या सर्पाला न मारता केवळ त्याचे दात काढून गळ्यात मिरवले, तर तो बाधक ठरणार नाही. अशा प्रकारे विकारांना नष्ट न करता त्यांचा प्रभाव अल्प केला पाहिजे.

समुद्र प्राशन करणारे महर्षि अगस्ति

हिमालय आणि विंध्य यांच्या मधल्या भूभागातील सर्व ज्ञान आणि पुण्य जर तराजूच्या एका पारड्यात टाकले आणि अगस्ति ऋषींना दुसर्‍या पारड्यात बसवले, तर अगस्ति ऋषींचेच पारडे जड होईल.

अष्टावक्र गीतेचे रचयिते ऋषि अष्टावक्र !

अष्टावक्राला प्राचीन काळातील एका महान ऋषींचा दर्जा मिळाला. त्याने राजा जनकाला सांगितले तत्त्वज्ञान आणि अष्टावक्र गीता या नावाने ग्रंथबद्ध झालेले आढळते.

महर्षि आस्तिक

माणसाने प्राण्यांवर आणि निसर्गातील घटकांवर दोषारोपण करण्याऐवजी स्वतःतील दोष काढून टाकण्यावर अधिक भर दिला पाहिजे.’