महिला पोलीस शिपायावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलीस शिपायाला अटक

रक्षक नव्हे, भक्षक पोलीस ! राजीव कुमार या पोलीस शिपायाने महिला पोलीस शिपायाला एका हॉटेलमध्ये बोलावले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. हे दोघे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत आहेत.

बिहारमध्ये धर्मांधांकडून शिक्षिकेचे अपहरण

बिहारमध्ये पुन्हा जंगलराज ! येथे महंमद फिरोज उपाख्य अफरोज याच्यासह २० जणांनी शस्त्राचा धाक दाखवत एका २२ वर्षीय शिक्षिकेचे अपहरण केल्याची घटना घडली.

पाद्री थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफी यांना जन्मठेपेची शिक्षा

राज्यातील सिस्टर अभया हत्येच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले पाद्री थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफी यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

अंबरनाथ नगरपरिषदेच्या कर निरीक्षकाला लाच घेतांना अटक

तक्रारदाराकडून तडजोडीअंती ठरलेली ५ सहस्र ६०० रुपयांची लाच घेतांना पाटील यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे

तलवारीने केक कापून त्याचे छायाचित्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी तिघांना अटक

२१ डिसेंबर या दिवशी राहुल कांबळे, राहुल पवार, फकीरचंद पाथरवट आणि त्यांचे १५ साथीदार यांनी झोपडपट्टी परिसरात वाढदिवस साजरा केला. या वेळी त्यांनी तलवारीने केक कापला…

(म्हणे), ‘पुराणकथांनी पुरुषांना स्त्रियांवर अन्याय करायला शिकवले !’ – कथित लेखिका डॉ. तारा भवाळकर यांची मुक्ताफळे

अंनिसच्या ट्रस्टमधील घोटाळ आणि भ्रष्टाचार यांवर बोलण्याचे धाडस डॉ. तारा भवाळकर दाखवतील का ? 

‘आता तुमचे हिंदुत्व कुठे गेले ?’ – गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शिवसेनेचा प्रश्‍न

गोव्यात गोमांसाचा तुटवडा दूर करण्यासाठी भाजप शासनाने अल्पसंख्यांकांची मागणी मान्य केल्याचे प्रकरण !

नैसर्गिक आपत्तींमुळे वर्ष २०५० पर्यंत देशातील ४ कोटी ५० लाख लोकांना स्थलांतराचा धोका ! – तज्ञांचा अभ्यास

काही संत आणि द्रष्टे यांनी पुढील १-२ वर्षांतच तिसरे महायुद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे मोठी हानी होऊ शकते, असे सांगितले आहे. यातून जनतेने स्वतःचे रक्षण करण्यासाठी उपययोजना कराव्यात आणि सरकारनेही त्यांना मार्गदर्शन करावे !

उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

अवैध मद्याची वाहतूक करतांना उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष कृतीदलाचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी २२ डिसेंबरला सावंतवाडी येथील तिघांना अटक केली होती.

होडावडा ग्रामपंचायतीच्या सरपंचांना जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरवले

वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती अदिती अरविंद नाईक यांच्यावर कर्तव्यचुकारपणा केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी त्यांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त झाले आहे.