महाराष्ट्रातील दळणवळण बंदीमुळे भारताला ४० सहस्र कोटी रुपयांचा आर्थिक फटका ! – केअर रेटिंग एजन्सी
महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीमुळे भारताला ४० सहस्र कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे, असे अनुमान ‘केअर रेटिंग एजन्सी’ने व्यक्त केले आहे.