सिंगापूरमध्ये भारतीय वंशाचे थरमन षणमुगरत्नम् राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार !

थरमन यांचा जन्म सिंगापूरमध्येच झाला आहे. सिंगापूरच्या चलन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. एका अँग्लो-चिनी शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले.

कर्नाटकमध्ये यावर्षी ‘महिष दसरा’ (महिषासुराची जयंती) साजरा करणार !

हिंदु धर्माच्या विरोधात कृती करून असुरांना आदर्श ठरवणारे स्वतःही त्याच मानसिकतेचे आहेत, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !

केरळमधील ख्रिस्ती प्राध्यापकाचा हात तोडल्याच्या १३ वर्षे जुन्या प्रकरणात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे ६ जण दोषी !

विशेष ‘एन्.आय.ए.’ न्यायालयाचे न्यायाधीश अनिल के. भास्कर यांनी खटल्याच्या दुसर्‍या टप्प्यात आरोपींना भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत हत्येचा प्रयत्न, कट रचणे आणि इतर गुन्हे, यांसाठी दोषी ठरवले.

मुंबई विद्यापिठाच्या विविध विभागांत ६१ टक्के पदे रिक्त !

मुंबई विद्यापिठाच्या विविध विभागांतील १३६ शिक्षकांची पदे भरण्यास शासनाकडून संमती मिळाली आहे. पदभरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

हिमाचल प्रदेशमध्ये हिंदूंच्या धर्मांतराच्या प्रयत्नात असणार्‍या ११ ख्रिस्ती मिशनर्‍यांना अटक

कठोर धर्मांतरविरोधी कायदा नसल्यानेच अशा लोकांचे फावते आहे !

जगात मानवता, स्थिरता आणि शांती यांचे संवर्धन करण्यासाठी भारताचे योगदान मोठे ! – अल-ईसा, प्रमुख, वर्ल्ड मुस्लिम लीग

भारत हे हिंदुबहुल राष्ट्र आहे. तरीही त्याची राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे. समान अधिकार देणारी आणि सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र ठेवणारी भारतीय राज्यघटना पवित्र आहे.

जळगाव येथे ३३ गोवंशियांचे पाय बांधून त्यांची अवैध वाहतूक करणार्‍या तिघांना अटक !

पशूवैद्यकीय अधिकार्‍यांच्या तपासणीनंतर १३ गोवंशियांचा गुदमरल्याने श्‍वास कोंडला जाऊन मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी ट्रक जमा करून संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

(म्हणे) ‘माता सीता एवढी सुंदर होती की, राम आणि रावण तिच्यामागे वेडे होते !’ – काँग्रेसचे नेते राजेंद्रसिंह गुढा

राजेंद्रसिंह गुढा कधी महंमद पैगंबर अथवा येशू ख्रिस्त यांच्या विरोधात असे विधान करू धजावतील का ?

कल्याण येथील आधारवाडी कारागृहात बंदीवानाकडे सापडले १५ भ्रमणभाष !

इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रमणभाष कारागृहात येतातच कसे ? बंदीवानांना पोलिसांचे पाठबळ मिळत असल्याची शक्यता नाकारता येत नाही !

शाळेत टिकली लावून गेल्याने शिक्षिकेकडून मारहाण आणि आईला अपमानित केल्याने हिंदु विद्यार्थिनीची आत्महत्या !

हिंदू त्यांच्या मुलांना अशा मानसिकतेच्या शाळेत शिकण्यास पाठवून स्वतःची संस्कृती आणि धर्माचरण यांपासून दूर जात आहेत अन् हेच त्यांच्या अधोगतीचे एक कारण ठरत आहे. हे हिंदूंना लक्षात येत नसल्याने ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !