राजस्थानात अटकेत असलेला कुख्यात गुंड कुलदीप जघीना याची गुंडांनी गोळ्या घालून केली हत्या !

भूमीच्या व्यवहारावर कृपाल सिंह जघीना यांनी स्थगिती आणली होती. या रागापोटीच कुलदीप जघीना आणि त्याच्या साथीदारांनी कृपाल सिंह यांची गोळ्या घालून हत्या केली होती.

देशात नक्षलवाद मागे पडला ! – नक्षलवाद्यांची स्वीकृती

जोपर्यंत देशातील नक्षलवाद आणि माओवाद समूळ नष्ट होत नाही, तोपर्यंत ‘नक्षलवाद्यांपासून देशाला धोका आहे’, हे शासकर्ते आणि पोलीस यंत्रणा यांनी लक्षात ठेवले पाहिजे.  

हत्येमध्ये साहाय्य केल्याप्रकरणी सिंगापूरमधील भारतीय वंशाच्या व्यक्तीला २२ मासांच्या कारावासाची शिक्षा !

मगेश्‍वरन् याच्यावर याआधीही अनेक गुन्हे नोंद असून यांमध्ये लोकांना त्रास देणे, भाला बाळगणे आणि वाहतूक यांच्याशी संबंधित गुन्ह्यांचा समावेश आहे.

(म्हणे) ‘सीमा हैदर हिला पाकमध्ये परत पाठवले नाही, तर हिंदु महिलांवर बलात्कार करून त्यांना ठार करू !’- पाकमधील दरोडेखोरांची धमकी  

धमकी देणार्‍या गटाचा प्रमुख येथील कुप्रसिद्ध दरोडेखोर रानो शार आहे. 

देहलीमध्ये हिंदु तरुणाची हत्या करणार्‍या २ धर्मांध मुसलमानांना अटक

मुसलमान महिलेसमवेत व्हिडिओ बनवण्याच्या रागातून हत्या

बंगालमधील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला सर्वाधिक जागा !

भाजप ८ सहस्र २१, माकप २ सहस्र ४७२ आणि काँग्रेस २ सहस्र ९४ जागांवर विजयी ठरले आहेत.

शाळा दुरुस्तीच्या कामांत वेळकाढूपणा करणार्‍यांची चौकशी करून कारवाई करा ! – रवींद्र चव्हाण, पालकमंत्री, सिंधुदुर्ग

प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीची १२६ कामे एकत्रितपणे का चालू केली नाहीत ?  शासकीय निधी आणि वेळ यांचा योग्य उपयोग व्हायला हवा. दुरुस्तीसाठी विलंब का लागला ? – रवींद्र चव्हाण, पालकमंत्री

सिंधुदुर्ग : सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरती करणार !

निवृत्त शिक्षकांना निवृत्तीवेतन असतांना २० सहस्र रुपये मानधन देऊन नेमण्यामागील उद्देश काय ? डी.एड्. झालेले बेरोजगार असतांना हा निर्णय का घेतला ?

गोवा : राज्यसभेवर सदानंद शेट तानावडे यांची बिनविरोध निवड

विरोधकांकडून उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. या निवडणुकीत विरोधी पक्षाचा उमेदवार निवडणूक जिंकू शकत नाही, याची स्वीकृतीही विरोधी पक्षनेत्यांनी दिली आहे.

‘समस्येवर तोडगा नाही, तर आपत्ती अटळ !’

अशी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ देणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. लोकप्रतिनिधी प्रतिवर्षी या ठिकाणी भेट देऊन आश्वासने देतात; पण येथील कचरा समस्या तशीच आहे !