भारताकडून पराजित झाल्यानंतर अफगाण खेळाडूंकडून भारतीय खेळाडूंना मारहाण
भारतात येऊन भारतीय खेळाडूंना मारहाण करण्याचे धाडस दाखवणार्या या खेळाडूंवर गुन्हा नोंद करून त्यांना भारताच्या कारागृहात डांबले पाहिजे !
भारतात येऊन भारतीय खेळाडूंना मारहाण करण्याचे धाडस दाखवणार्या या खेळाडूंवर गुन्हा नोंद करून त्यांना भारताच्या कारागृहात डांबले पाहिजे !
या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘पानीहाटीच्या घटनेमुळे मला दुःख झाले. उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी पोचले आहेत. साहाय्याचे सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत’, असे ट्वीट केले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (के.के.) यांचे येथे हृदयविकाराने निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते.
बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा आधीच वाजलेले असतांना आता सत्ताधारी पक्षाचे लोकच हिंसाचार करत असतील, तर त्यात आश्चर्य ते काय ? अशांवर ममता बॅनर्जी कारवाई करतील, याची शक्यता अल्पच !
ही ममता बॅनर्जी सरकारची हुकूमशाही आहे, असेच म्हणावे लागेल. स्वार्थासाठी शिक्षणक्षेत्रात राजकारण करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यासारख्या राजकरणी कधीतरी जनहित साधतील का ?
येथील ‘हिंदु सभा’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या ‘ऑनलाईन’ बैठकीमध्ये हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी सहभाग घेतला. या वेळी श्री. गवारे यांनी समितीच्या कार्याविषयी सर्वांना अवगत केले…
धर्मकार्य करतांना आपल्या मनामध्ये सकारात्मकता आणि मुखावर आनंद ठेवला पाहिजे. आपण आपल्या घरी लहान लहान कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांना एकत्रित करत रहावे. कोणतेही निमित्त असले, तरी राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी लोकांना सतत जागृत केले पाहिजे.
अन्य देशाच्या नागरिकांना उमेदवारी देणारी तृणमूल काँग्रेस राष्ट्रघातकीच होत ! अशा पक्षांवर कारवाई झाली पाहिजे !
बंगालमध्ये प्रतिदिन विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत असल्याच्या बातम्या वाचायला मिळतात, त्या रोखण्यासाठी ममता बॅनर्जी पोलिसांना आदेश का देत नाहीत ?
बंगालमध्ये गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या कार्यकर्त्यांच्या सातत्याने हत्या होत असतांना देशातील एकही राजकीय पक्ष तोंड उघडत नाही, जे दुसरीकडे राज्यघटनेच्या रक्षणाच्या बाता करत असतात !