मोमीनपूर (कोलकाता) येथील हिंसाचारात ‘अल् कायदा’ आणि ‘इसिस’ यांचा हात ! – शुभेंदू अधिकारी, विरोधी पक्षनेते, बंगाल

कोलकाताच्या मोमीनपूर भागात झालेल्या हिंसाचारात ‘अल् कायदा’ आणि ‘इसिस’ यांचा हात आहे, असा दावा बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा भाजप आमदार शुभेंदू अधिकारी यांनी नुकताच केला.

सीमा सुरक्षा दलाच्‍या कारवाईत एक बांगलादेशी गोतस्‍कर ठार

सैनिकांनी ८ ऑक्‍टोबरच्‍या रात्री १५ ते २० बांगलादेशी गोतस्‍करांच्‍या एका टोळीला गुरांसमवेत सीमेजवळ थांबवले असता टोळीने सैनिकांना घेरले आणि धारदार शस्‍त्रे अन् लाठ्या यांद्वारे आक्रमण केले.

मोमीनपूर (बंगाल) येथे ‘मिलाद-उन-नबी’ उत्सवाच्या वेळी हिंदूंची अनेक वाहने आणि दुकाने यांची तोडफोड

‘मुसलमानांचे सण आणि हिंसाचार, असे समीकरणच झाले आहे’, असे कुणी म्हटल्यास त्यात चुकीचे ते काय ?

दुर्गापूजा पहाण्यास जाणार्‍या भाविकांना बसची धडक लागून तिघांचा मृत्यू

आरोपींचा धर्म पहाता त्यांनी जाणीवपूर्वक हा अपघात घडवून आणला का ? याची चौकशी झाली पाहिजे !

जलपायगुडी येथे दुर्गादेवीच्या मूर्तींचे विसर्जन चालू असतांना पूर आल्याने १० जणांचा मृत्यू

अजून काही जण बेपत्ता असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

कोलकाता येथील दुर्गापूजा मंडपात म. गांधी यांना दाखवले राक्षसाच्या रूपात

या पुतळ्याचे आणि म. गांधी यांच्यामधील साम्य योगायोग असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी स्वातंत्र्य चळवळीतील गांधी यांच्या भूमिकेवर टीका करणे आवश्यक असल्याचेही आयोजकांनी म्हटले आहे.

कोलकाता येथील नवरात्रोत्सव मंडपातील श्रीदुर्गादेवीला वेश्येच्या रूपात दाखवले !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांची होत असलेल्या अधोगती ! हिंदूंनी यास वैध मार्गाने विरोध करणे अपेक्षित आहे !

कोलकाता येथील श्री दुर्गादेवी मंडप व्हॅटिकन सिटीप्रमाणे सजवला !

अन्य धर्मीय कधीही सर्वधर्मसमभाव म्हणून त्यांच्या धार्मिक स्थळी हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती किंवा धार्मिक कृती कधी करत नाहीत, हे लक्षात घ्या !

भारत-बांगलादेश सीमेवर सापडले  ३५९ भ्रमणभाष संच

बंगालमधील मालदा जिल्ह्यातील सुखदेवपूर येथे भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ भारतीय सुरक्षा दलाच्या सैनिकांनी ३५९ भ्रमणभाष संच जप्त केले. सुखदेवपूर येथील सीमा चौकीवर तैनात असलेल्या सैनिकांना १० ते १२ तस्कर काही गठ्ठे घेऊन जात असल्याचे दिसले.

 श्री दुर्गापूजेच्या निमित्ताने कोलकातामध्ये ‘व्हॅटिकन सिटी’च्या धर्तीवर पूजामंडप उभारणार

अन्य पंथीय कधी तरी स्वतःच्या सणाच्या वेळी इतर पंथियांच्या श्रद्धास्थानांचे उदात्तीकरण करतात का ?