(म्हणे) ‘तृणमूल काँग्रेसचे समर्थन करणार्‍या बांगलादेशींनाच मतदारसूचीमध्ये समाविष्ट करा !’  

तृणमूल काँग्रेसला बांगलादेशातील मुसलमान घुसखोर चालतात; कारण ते तृणमूल काँग्रेसला मतदान करतात; मात्र बांगलादेशातून भारतात आलेल्या पीडित हिंदूंसाठी काहीही न करणारा हा पक्ष अशा प्रकारे फतवे काढतो, हे लक्षात घ्या !

तृणमूल काँग्रेसचे नेते अबुल हुसैन याच्या घरातील बाँबस्फोटात लहान मुलगी ठार  

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात बंगाल गावठी बाँबचा कारखाना झाला आहे आणि त्यामागे स्वतः तृणमूल काँग्रेसच आहे, हेच अबुल हुसैन याच्या घटनेतून स्पष्ट होते ! केंद्र सरकारने आता वाट न पहाता या घटनेवरून तृणमूल काँग्रेसचे सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी !

(म्हणे) ‘आमच्या राष्ट्रपती कशा दिसतात ?’

कुणाच्या दिसण्यावरून, तसेच त्यांच्या शारीरिक व्यंगावरून अशा प्रकारचे विधान करणे पाप आहे. मंत्रीपदावर असणारी व्यक्ती देशाच्या राष्ट्रपतींविषयी असे विधान करते, यावरून त्यांची पात्रता काय आहे, हे स्पष्ट होते.

बंगालमध्ये अल् कायद्याच्या जिहादी आतंकवाद्याला अटक

हा आतंकवादी मुसलमान तरुणांना या संघटनेत भरती करण्यासाठी खोटी भारतीय ओळखपत्रे बनवण्याचे काम करत होता. 

बंगालमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या वाहनताफ्यावर गावठी बाँब आणि दगड यांद्वारे आक्रमण

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे, हाच अशा घटनांवर एकमेव उपाय आहे. हे जोपर्यंत केले जात नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणे अशक्यच आहे !

भारतीय चलनावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे छायाचित्र प्रसिद्ध करा !

वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. सरकारने स्वतःहून याविषयी कृती करणे आवश्यक !

(म्हणे) ‘काफिरांनो, आमची वेळ आली की तुम्हाला गाडून टाकू !’

अरशद नावाच्या धर्मांध मुसलमानाचा चिथावणी देणारा व्हिडिओ प्रसारित !

 ‘ओ.आर्.एस्.’चे जनक डॉ. दिलीप महालनोबिस यांचे निधन

प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. दिलीप महालनोबिस यांचे येथील एका खासगी रुग्णालयात १७ ऑक्टोबर या दिवशी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते उपचार घेत होते. डॉ. दिलीप महालनोबिस यांनी वर्ष १९७१ च्या बांगलादेश युद्धाच्या वेळी ओ.आर्.एस्.चा शोध लावला.

तृणमूल काँग्रेसचे नेते कीर्ती आझाद यांनी खोटे वक्तव्य ट्विट करून गोळवलकर (गुरुजी) यांना केले अपकीर्त

संघ आणि पू. गोळवलकर गुरुजी यांच्याविषयी काडीचेही ज्ञान नसतांना स्वतःचे अज्ञान पाजळणारे तृणमूल काँग्रेसचे नेते !

मोमीनपूर (कोलकाता) येथील हिंसाचारात ‘अल् कायदा’ आणि ‘इसिस’ यांचा हात ! – शुभेंदू अधिकारी, विरोधी पक्षनेते, बंगाल

कोलकाताच्या मोमीनपूर भागात झालेल्या हिंसाचारात ‘अल् कायदा’ आणि ‘इसिस’ यांचा हात आहे, असा दावा बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा भाजप आमदार शुभेंदू अधिकारी यांनी नुकताच केला.