बलात्काराच्या प्रकरणी जन्मठेपेच्या शिक्षेतील २० वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर आरोपीची निर्दोष मुक्तता
निर्दोष असूनही २० वर्षे कारागृहात रहावे लागणे, हा घोर अन्याय नव्हे का ?
निर्दोष असूनही २० वर्षे कारागृहात रहावे लागणे, हा घोर अन्याय नव्हे का ?
हिंदु जनजागृती समिती आणि ज्योतिषाचार्य अशोक कुमार मिश्र यांच्या वतीने उत्तर भारतामध्ये ‘ऑनलाईन’ ज्योतिष संघटन बैठकीचे संयुक्त आयोजन करण्यात आले होते, त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . . .
भररस्त्यात दिवसाढवळ्या अशी घटना घडते, यावरून उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती दयनीय आहे, हे लक्षात येते !
संपूर्ण जगाने भगवान श्रीरामाला स्वीकारले आहे; मात्र काही जण त्याचा अद्यापही द्वेष करतात. रामायणाच्या वेळी राक्षस असे करत होते.
स्वतःच्या धर्मबांधवाचा शिरच्छेद करणारे धर्मांध हे हिंदूंविषयी कधीतरी सहनशीलता दाखवतील का ?
हिंदूंच्या देवतांच्या अवमानाचे समर्थन करण्याचा प्रयत्न करणार्यांवरही आता कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला पाहिजे !
अशा प्रकारांमध्ये राष्ट्रपती नव्हे, तर राज्य सरकारला अधिकार असल्याने या अभियानाची योग्य फलनिष्पत्ती मिळण्यासाठी राष्ट्रप्रेमींनी राज्य सरकारकडे याविषयी मागणी लावून धरणे अपेक्षित आहे !
तबलिगी जमातच्या लोकांनी देशातील दळणवळण बंदीचे उल्लंघन करत देशभरात विविध ठिकाणीच्या मशिदींमध्ये प्रवास केल्याने कोरोनाचा संसर्ग देशात झाला होता.
श्रीरामजन्मभूमी मंदिरापर्यंत पोचण्यापर्यंतच्या मार्गासाठी ३०० कोटी, तर अयोध्येच्या विकासासाठी १०४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याखेरीज काशीमध्ये पर्यटन विकासासाठी १०० कोटी रुपये व्यय करण्यात येणार आहे.
उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे असे धाडस कसे होते ?