DMK Dayanidhi Maran : उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यातील हिंदी लोक तमिळनाडूत शौचालय स्वच्छ करतात !
सनातन धर्माला ‘दलितांचा द्वेष करणारा धर्म’ असे म्हणत तो नष्ट करण्याची भाषा करणार्या द्रमुक पक्षाच्या नेत्यांचीच वृत्ती किती हीन आहे, हे लक्षात घ्या !
सनातन धर्माला ‘दलितांचा द्वेष करणारा धर्म’ असे म्हणत तो नष्ट करण्याची भाषा करणार्या द्रमुक पक्षाच्या नेत्यांचीच वृत्ती किती हीन आहे, हे लक्षात घ्या !
आता पोनमुडी सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही, तर पोनमुडी यांना आमदारकी आणि मंत्रीपद गमवावे लागेल.
पूरसदृश परिस्थिती पहाता या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय आपत्ती निवारण दलाचे २५० सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
आसिफ मुस्तहिन नावाच्या आरोपीने हिंदु नेत्याची हत्या करण्याचा कट रचला होता; मात्र ते आतंकवादी कृत्य म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकत नाही, असे मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस्.एस्. सुंदर आणि न्यायमूर्ती सुंदर मोहन यांच्या खंडपिठाने नमूद केले.
द्रमुक सरकार तमिळनाडूतील हिंदु परंपरा आणि संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदूबहुल भारतात असा पक्ष एखाद्या राज्याचा कारभार पहात असणे, हे हिंदूंना लज्जास्पद !
श्रीलंकेकडून सातत्याने भारतीय मासेमार्यांना अटक केली जात असतांना भारत सरकारने आतापर्यंत अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते ! असे का होत नाही ?, असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होतो !
बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या ‘मिचाँग’ या चक्रीवादळामुळे पालटलेल्या हवामानाचा तमिळनाडूची राजधानी चेन्नईसह काही जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. या भागात मुसळधार पावसामुळे पूरजन्य स्थिती निर्माण झाली असून सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.
चेन्नई शहरामध्ये अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती
विमानतळावरील विमान वाहतूक बंद
अंकित याने या डॉक्टरला धमकावून कार्यालयात बोलावले होते. त्याच्याकडे कारवाई करण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली होती.
चेन्नई येथील कोट्टावलचावडी भागातील वीरभद्र मंदिरात पेट्रोल बाँब टाकल्याच्या प्रकरणी मुरलीकृष्णन् या ३९ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली. ‘माझी प्रकृती ठीक नाही. प्रकृती बरी व्हावी, यासाठी मी प्रतिदिन देवाची प्रार्थना करत होतो; पण देवाने माझी मनोकामना पूर्ण केली नाही.