पिसादेवी (जिल्हा संभाजीनगर) येथे पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या !
घरगुती वादातून संयम न बाळगता हत्या होणे हे समाजाची अध:पतनाकडे वाटचाल झाल्याचे लक्षण आहे. समाजाची सात्त्विकता वाढण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.
घरगुती वादातून संयम न बाळगता हत्या होणे हे समाजाची अध:पतनाकडे वाटचाल झाल्याचे लक्षण आहे. समाजाची सात्त्विकता वाढण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.
कायदा केवळ हिंदूंसाठीच आहे का ? अनधिकृत मंदिराठवर बळाचा उपयोग करून कारवाई करणारे पोलीस आता अजानच्या भोंग्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवतील का ?
सनातन संस्था, सनातन प्रभात, हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य म्हणजे भारताच्या पुनरुत्थानाचे कार्य आहे. या कार्याला आश्रय देणे, सहकार्य करणे, त्यात सहभाग घेणे, हे प्रत्येकाने करायला हवे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी अरुण राठोड यांना अटक केली आहे. पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर अरुण राठोड हे पसार झाले होते. या आत्महत्या प्रकरणात अरुण राठोड यांचे नाव समोर आले होते.
व्हॉट्सअॅपकडून गोपनीयतेविषयी नवीन धोरण लागू केल्याने अनेकांनी त्याचा विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संदेश हे व्हॉट्सअॅप सारखे काम करणारे नवीन अॅप जनतेसाठी आणले आहे.
मागील ४ वर्षांपासून स्ट्रेचरवर असलेले सोलापूर येथील श्रीविठ्ठलभक्त डॉ. राजाराम होमकर यांची श्रीविठ्ठलाचे दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. डॉ. होमकर यांची श्रीविठ्ठल दर्शनाची पुष्कळ दिवसांपासून इच्छा होती.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महाप्रसादासाठी येणार्या सर्व स्वामी भक्तांना विनामूल्य ऑनलाईन महाप्रसार बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौरपदासाठी नगरसेवक धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौरपदी गजानन मगदूम यांनी प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत आडके यांच्याकडे आवेदन प्रविष्ट केले.
गोवंशियांची हत्या आणि त्यांची चोरी करण्याविषयी कठोर कायद्याची कठोरपणाने कार्यवाही होत नसल्यानेच धर्मांध सतत असे गुन्हे करतच आहेत !
वाहतुकीचे नियम न पाळणार्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेले पोलीस हवालदार विनोद सोनवणे यांच्यावर ४ तृतीयपंथियांनी आक्रमण केल्याचा प्रकार १६ फेब्रुवारी या दिवशी येथील छेडानगर जंक्शन परिसरात घडला आहे.