जनतेच्या मनावर रामाचे अधिराज्य ! – आशुतोष बापट, भारतीय विद्या विषयाचे अभ्यासक
सर्वोच्च न्यायालयात जो निकाल लागला त्यामध्ये अयोध्या आणि रामायण या विषयक अनेक पुरावे दिल्यामुळे श्रीराममंदिर पुन्हा उभारण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयात जो निकाल लागला त्यामध्ये अयोध्या आणि रामायण या विषयक अनेक पुरावे दिल्यामुळे श्रीराममंदिर पुन्हा उभारण्यात आले.
मूल्यांकनासाठी आलेले दागिने हे राजापूर येथील चोरीतील असल्याचा दाट संशय आल्याने रत्नागिरीतील सुवर्णकारांनी श्री. संदीप मालपेकर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.
अयोध्येत कारसेवा करत असतांना पोलिसांनी क्रूरपणे या कोठारीबंधूंनी गोळ्या घालून हत्या केली. अनेक हिंदूंच्या बलीदानातून अयोध्येमध्ये श्रीरामाचे मंदिर आज उभे राहिले आहे.
अशा प्रकारे बाबरीचे समर्थन करण्यासाठी पुणे भारतात आहे कि पाकिस्तान अथवा अन्य कोणत्या इस्लामी देशात ? संबंधितांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी !
सर्वत्र हिंदुत्वाचे आणि हिंदूसंघटनाचे वातावरण निर्माण झाल्याने धर्मांधांना श्रीरामाचा जयघोष सहन होत नसल्याने ते विरोध करू लागले आहेत. हिंदूंनी त्यासाठी स्वसंरक्षणार्थ काय सिद्धता केली आहे ?
धर्मांधांवर गुन्हे नोंदवण्यास टाळाटाळ करणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? धर्मांधांसमोर झुकणारे पोलीस हिंदूंवर नेहमीच मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या !
रोहित पवार यांनी बेताल बडबड करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी असे न म्हटल्याचे पुरावे सादर करावेत !
कल्याण येथील बारावे गावातील एका धर्मांधाने प्रभु श्रीरामावर सिद्ध केलेल्या गाण्यात हिंदूंच्या भावना दुखावतील असे शब्द घालून त्यात पालट केला आणि ते गाणे सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले.
२२ जानेवारी या दिवशी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा होत असतांनाच येथील मोमीनपुरा परिसरातून काही हिंदु मुले ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत जात होती. तेव्हा तेथील प्रार्थनास्थळातून त्यांना चप्पल फेकून मारण्यात आली.
दैनिक ‘सनातन प्रभात’ने २१ जानेवारीला श्रीरामाविषयी माहिती देणारा रंगीत ‘श्री रामलला विशेषांक’ प्रकाशित केला होता. याला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी नागरिक, मंडळे यांनी स्वयंस्फूर्तीने दैनिकाचे प्रकाशन, वितरण केले.