वसईत लोकलच्या धडकेत ३ रेल्वे कर्मचार्यांचा मृत्यू !
रेल्वेच्या ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम ते तिघे करत असतांना ही घटना घडली.
रेल्वेच्या ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम ते तिघे करत असतांना ही घटना घडली.
एका धर्मांधाच्या आक्रमकतेला विरोध न करणारे आणि बघ्याची भूमिका घेणारे हिंदू धर्मांधांच्या समुहाचा कधी सामना करू शकतील का ?
जनतेचे रक्षणकर्तेच भ्रष्टाचार करत असतील, तर कायद्याचे राज्य कसे येणार ? अशांना कठोर शिक्षा त्वरित होणे आवश्यक !
भारत स्वतंत्र झाल्यानंतर देश धर्मनिरपेक्ष झाला. मंदिरांमधून धर्मशिक्षण देणे बंद झाल्याने हिंदूंची बिकट अवस्था झालेली आहे. भाविकांना धर्मशिक्षण दिल्यासच मंदिरे पुन्हा सनातन धर्मप्रसाराची केंद्रे होतील !
प्रस्तावित नव्या स्वतंत्र इमारतीमुळे पॉक्सोतील खटले जलद निकाली निघण्यास मोठे साहाय्य होईल, तसेच बालस्नेही सुविधांमुळे साक्षीदारांना सुरक्षित वातावरण उपलब्ध होईल, असे फौजदारी वकील अधिवक्ता गणेश माने यांनी सांगितले.
अशी थोड्या थोड्या बांगलादेशींनी अटक करण्याऐवजी त्यांच्याविरुद्ध मोहीम राबवूनच हा प्रश्न सोडवायला हवा !
श्रीरामाचा जप, श्रीरामाकडे रामराज्यासाठी प्रार्थना आदींमुळे अवघे वातावरण राममय !, सनातन-निर्मित श्रीरामाचे चित्र आणि रामरक्षास्तोत्र लघुग्रंथाचे वितरण !
भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनीही अयोध्येतील श्रीराममंदिरात मूर्तीप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर मंदिरांची स्वच्छता करण्याचे आवाहन केले होते. या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यातही हे अभियान राबवण्यात आले.
७ नोव्हेंबर २०१० या दिवशी पुण्यातील कासेवाडी परिसरातून संतोष शेलार (वय ३३ वर्षे) बेपत्ता झाला होता.
सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह आणि कला मंदिराचे काम चालू आहे.