वणीच्या आरोग्य विभागात अत्यल्प कर्मचारी

प्रशासनातील रिक्त जागा भरण्यात काय अडचण आहे, ते जनतेसमोर आले पाहिजे. आरोग्य केंद्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी नसणे म्हणजे जनतेच्या जिवाशीच खेळण्यासारखे नाही का ?

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील यांच्यावर खंडणी घेतल्याचा आरोप

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र आणि नगरसेवक नील सोमय्या यांच्यावर वास्तूविशारदाकडून (‘बिल्डर’कडून) खंडणी उकळल्याचा आरोप आहे. अद्याप या प्रकरणी त्यांच्यावर कोणताही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही.

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग चालू करावेत ! – पू. भिडेगुरुजी

मराठी तरुणांनी हा आदर्श जोपासत नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग चालू करावा, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी शनिशिंगणापुरच्या मंदिरात केली ग्रहशांती

अंधश्रद्धाविरोधी कायदा होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही प्रयत्न करत होती. त्यांच्या मंत्र्याने केलेली ग्रहशांती पक्षाला चालते का ?

महापालिका क्षेत्रातील पोलिओ लसीकरण मोहिमेचा सांगलीच्या महापौरांच्या हस्ते शुभारंभ

महापालिकेच्या साखर कारखाना आरोग्य केंद्रात सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौर सौ. गीताताई सुतार यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला.

अवैध व्यवसायांविरोधात धडक कारवाईत पुण्यात ६३ गुन्हेगारांना अटक

येथील विविध अवैध व्यवसायांसमवेत सराईत गुन्हेगारांविरुद्ध २८ जानेवारी या दिवशी संपूर्ण शहरात धाडसत्र राबवत जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार ६३ जणांना अटक केली असून २ लक्ष रुपयांच्या साहित्यासह रोख रक्कम जप्त केली आहे.

डोंबिवलीत वृद्ध पतीने केली पत्नीची हत्या

४ वर्षीय वृद्धाने घरगुती किरकोळ वादातून आपल्या ८० वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केल्याची घटना येथे घडली आहे.

रेतीमाफियाच्या अटकेसाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन

रेतीमाफियांची कामे रात्री-अपरात्री चालतात आणि त्यांच्यावर कारवाई करणारे अधिकारी अन् कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेविना जीव धोक्यात घालून कार्य करावे लागते. ‘अशा गुंडांवर ‘मकोका’ लावण्यात यावा’, अशीही मागणी होत आहे.

एस्.टी. बस मुंबईकरांच्या सेवेतून माघारी

कर्मचार्‍यांच्या कामाच्या वेळेत लोकल सेवा उपलब्ध नसेल, तर बस रहित करून कसे चालेल ?

जनसंघर्ष समितीकडून नक्षलवाद्यांचे स्मारक उद्ध्वस्त !

नक्षलवादाविषयी जशी चीड जनतेला वाटते, तशी शासकीय यंत्रणांना वाटत नाही का ?