कर्मचार्यांच्या कामाच्या वेळेत लोकल सेवा उपलब्ध नसेल, तर बस रहित करून कसे चालेल ?

मुंबई – १ फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आल्याने १०० एस्.टी. बस मुंबईकरांच्या सेवेतून माघारी बोलावण्याचा निर्णय एस्.टी. महामंडळाने घेतला आहे. मुंबईकरांच्या वाहतुकीसाठी एक सहस्र एस्.टी. बस बेस्टच्या मार्गांवर धावत आहेत. १ जानेवारीपासून सर्वांसाठी लोकल सेवा चालू होत आहे. यामुळे टप्प्याटप्प्याने एस्.टी. बस मुंबईतील सेवेतून (वाहतुकीतून) अल्प करण्यात येणार आहेत, असे एस्.टी.तील अधिकार्यांनी सांगितले. गाड्या अल्प करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अल्प करण्यात आलेल्या एस्.टी. बस रायगड, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि लातूर या विभागांत पाठवण्यात येणार आहेत.
कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या मुख्यमंत्र्यांची २० जूनला पाण्यासाठी महत्त्वाची बैठक
पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे !
भीमाशंकर भाविकांसाठी प्रवेशिका (पास) घेण्याचा सक्तीचा निर्णय प्रशासनाने मागे घेतला !
Provident Fund : केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजाला संमती
सांगली येथील ‘दावल मलिक दर्गा’ पाडून अवैध मदरसा तात्काळ भुईसपाट करा !
१५ दिवसांत एस्.टी.च्या उत्पन्नात ४३ कोटी ८३ लाखांची वाढ !