|

उमरखेड (यवतमाळ), ३१ जानेवारी (वार्ता.) – येथील रेतीमाफिया आणि कुख्यात गुंड अविनाश चव्हाण यांनी नायब तहसीलदार आणि तलाठी यांच्यावर रेतीचे ट्रॅक्टर पकडले म्हणून चाकूने आक्रमण करून घायाळ केले. या प्रकरणी त्याला अटक व्हावी यासाठी प्रयत्न करूनही अटक झाली नाही; म्हणून अनेक संघटनांनी संघटित होऊन काम बंद आंदोलन केले.
रेतीमाफियांची कामे रात्री-अपरात्री चालतात आणि त्यांच्यावर कारवाई करणारे अधिकारी अन् कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेविना जीव धोक्यात घालून कार्य करावे लागते. ‘अशा गुंडांवर ‘मकोका’ लावण्यात यावा’, अशीही मागणी शासनाकडे होत आहे.
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !
पुणे शहरातील १०० वर्षांपूर्वीच्या वृक्षतोडीस विरोध ! – श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती
नवीन घाटांची कामे जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा आदेश
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
विशेष अन्वेषण पथकाद्वारे अन्वेषण करा ! – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची मागणी
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !